शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

शाळांमधील परिवहन समित्या कागदावरच

By admin | Updated: August 14, 2015 23:13 IST

महाविद्यालयीन परिसरात वेगाने वाहन चालविण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. यामुळेही अपघातात वाढ होत आहे. यावर उपाय म्हणून शासनाने प्रत्येक शाळेत परिवहन समिती स्थापन करणे बंधनकारक

देवाळे : पन्हाळा तालुक्यातील देवाळे, कसबा सातवे, बोरपाडळे, मोहरे, वारणा-कोडोली, सातवे-सावर्डे, आमतेवाडी-शिंदेवाडी, माळवाडी, कोतोली, पन्हाळा, वाघबीळ येथील शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर संस्थेची मर्यादा लागू असताना त्याचे राजरोस उल्लंघन होत आहे. शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात सुसाट वेगाने धावणारी वाहने विद्यार्थ्यांत भीतीचे वातावरण निर्माण करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा, महाविद्यालयांच्या स्तरावर परिवहन समित्या स्थापन करण्याचा आदेश मात्र कागदावरच आहे.पालकांना भाडे परवडत नसल्याने खर्चाशी मेळ घालण्याच्या हेतूने वाहनधारक विद्यार्थ्यांना वाहनामध्ये अक्षरशोंबत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अशा वाहनांचे अपघात झाल्याची उदाहरणे आहेत. पालक खर्च वाचविण्यासाठी पाल्याचा जीव धोक्यात घालत आहेत. तसेच महाविद्यालयीन परिसरात वेगाने वाहन चालविण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. यामुळेही अपघातात वाढ होत आहे. यावर उपाय म्हणून शासनाने प्रत्येक शाळेत परिवहन समिती स्थापन करणे बंधनकारक केले आहे. शहर, ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या शाळांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा परिषदेतील शिक्षण विभाग आणि नगरपालिका क्षेत्रातील शिक्षक मंडळावर असते. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर विद्यार्थ्यांच्या संख्येचे बंधन घालून त्याप्रमाणे अंमलबजावणी करावी, विद्यार्थी वाहतूक रिक्षा चालकांचे स्वतंत्र महामंडळ स्थापन करून त्यांना विविध योजनांचे लाभ मिळतील अशी तरतूद करावी, अशीही मागणी पालकवर्गातून होत आहे. (वार्ताहर)