शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

‘शिवराज्याभिषेक’ लोकोत्सव व्हावा

By admin | Updated: May 21, 2014 17:38 IST

संभाजीराजे : किल्ले संवर्धनाबाबत ६ जूनलाच निर्णय

 कोल्हापूर : शिवराज्याभिषेक सोहळा हा केवळ महाराष्टÑाचा राहिला नसून संपूर्ण देशात पोहोचला आहे. आगामी काळात समितीच्या माध्यमातून नव्हे, तर लोकांच्या पुढाकारातून लोकोत्सव म्हणून साजरा व्हावा, असे आवाहन करत महाराष्टÑातील किल्ले संवर्धनाबाबत ६ जूनलाच आंदोलनाची दिशा निश्चित केली जाईल, असेही युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने ६ जूनला रायगड येथे होणार्‍या शिवराज्याभिषेक सोहळा तयारीबाबत भवानी मंडप येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. संभाजीराजे म्हणाले, शिवराज्याभिषेक सोहळा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावा, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मोदी यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात करण्यापूर्वी रायगडावर जाऊन छत्रपतींना नतमस्तक झाले होते. राजस्थानमधील किल्ल्यांच्या संवर्धनाची जबाबदारी शासन घेते, मग महाराष्टÑातील किल्ल्यांबाबत अनास्था का? येथील किल्ल्यांबाबतच राजकारण का? यासाठी सरकारवर दबाव टाकण्यासाठी शिवराज्याभिषेक सोहळ्यादिवशी आवाज उठविला जाईल. यावर्षी शिवभक्तांसाठी ३५० रुपये प्रवासाचे घेतले जाणार असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले. गणी आजरेकर, महेश जाधव, राहुल भोसले, प्रवीण कारंडे, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत, भाजपचे महानगर अध्यक्ष महेश जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. अशोक देसाई, डॉ. जयश्री चव्हाण, फत्तेसिंह सावंत, हेमंत साळोखे, वसंतराव मुळीक, विनायक फाळके, इंद्रजीत घाटगे, आझाद नायकवडी उपस्थित होते. (प्रतिनिधी)