शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

कोल्हापूर जिल्ह्यातील २७ गावातील शाळांना गरज पडल्यास सुट्टी, जिल्हा परिषदेचा निर्णय

By समीर देशपांडे | Updated: July 25, 2023 19:00 IST

स्थानिक परिस्थिती पाहून गटशिक्षणाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा

कोल्हापूर : जिल्ह्यात पंचगंगा नदीला येणाऱ्या पुराचा विचार करता करवीर, हातकणंगले, शिरोळ या तीन तालुक्यातील २७ गावातील शाळांना गरज पडल्यास उद्या बुधवारपासून सुट्टी देण्यात येणार आहे. याबाबतचे अधिकारी त्या त्या तालुक्याच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसे पत्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी संबंधितांना पाठवले आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस असल्याने राधानगरी धरण ९५.५६ टक्के भरले आहे. धरणाचे स्वयंचलित दरवाजे कधीही उघडू शकतात. त्यामुळे पुन्हा पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. दक्षता म्हणून या नदीकाठच्या तीन तालुक्यातील शाळांना सुट्टी देण्यात येणार आहे. मात्र याचा निर्णय स्थानिक परिस्थिती पाहून गटशिक्षणाधिकाऱ्यांना घ्यावयाचा आहे.२७ मार्गांवर एस.टी सेवा बंदसंततधार वृष्टीचा फटका एसटी बस सेवेला बसला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २७ मार्गांवरील सेवा पूर्णत: बंद झाली आहे. तर ३ मार्गांवर पर्यायी मार्गाचा अवलंब करीत सेवा पुरविली जात आहे, अशी माहिती एसटीच्या कोल्हापूर विभागातर्फे देण्यात आली.पुणे-बंगळूरु महामार्गा‌लगत शिरोली येथे सेवा मार्गावर पुराचे पाणीशिरोली येथे पुणे-बंगळूरु महामार्गा‌ लगत पश्चिम बाजुस असलेल्या सेवा मार्गावर आज, सकाळी महापुराचे पाणी आले. पावसाचा जोर कायम राहिल्यास महामार्गावर पाणी येऊ शकते. सन २०१९ ला ८ दिवस तर २०२१ ला चार दिवस महामार्गावर पाणी आल्याने महामार्ग बंद होता. तसेच कसबा बावडा -शिये रोडवर पुराचे पाणी आले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास उद्या मार्ग बंद होण्याची शक्यता

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSchoolशाळाfloodपूरzpजिल्हा परिषद