शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

चांदोली धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण घटले, धरणात 'इतका' पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 18:45 IST

सध्या धरणातील पाण्याचा विसर्ग पुर्णपणे बंद

अनिल पाटीलसरुड : चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी सुमारे १ हजार मि.मी. इतका पाऊस कमी झाला आहे. गतवर्षी ६ ऑगस्ट पर्यंत धरण क्षेत्रात २३८९  मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली होती. तर यावर्षी केवळ १३५२  मि.मी. इतकी नोंद झाली आहे. दरम्यान सध्या धरणातील पाणीसाठा ८० टक्के इतका झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा पाणी साठा १० टक्क्यांनी कमी आहे. गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने सध्या धरणातील पाण्याचा विसर्गही पुर्णपणे बंद केला आहे.चांदोली धरण पाणलोट परिसर हा पावसाचे आगार म्हणून ओळखला जातो. गेल्या तांत्रीक वर्षात धरणक्षेत्रामध्ये ३००४ मि. मि. पावसाची नोंद झाली होती. यावर्षी जुन महिन्यात पावसाने ओढ दिल्याने ३४. ४० टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणातील पाणीसाठा १० टीएमसी पर्यंत निच्चांकी खाली आला होता. परंतु जुलै महिन्याच्या सुरुवातीस पावसाने दमदार हजेरी लावल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत गेली. मात्र, पावसाने पुन्हा विश्रांती घेतल्याने या धरणातील पाण्याची आवक कमी झाली.धरणात २७. ५३ टीएमसी पाणीसाठासध्या धरणात २७. ५३ टीएमसी पाणीसाठा आहे. धरणातील पाणीसाठा ७७९ . ७६ दलघमी इतका असुन पाणी पातळी ६१९ . ५० पर्यंत आहे. गतवर्षी आजअखेर हाच पाणीसाठा ३१ .०५ टीएमसी इतका होता.  गतवर्षीच्या तुलनेत धरणात ३ .५२ टीएमसी इतका पाणीसाठा कमी आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSangliसांगलीDamधरणRainपाऊस