शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
4
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
5
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
6
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
7
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
8
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
9
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
10
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
11
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
12
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
13
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
14
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
15
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
16
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
17
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
18
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
19
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
20
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची सुरक्षाही महत्त्वाची

By admin | Updated: November 11, 2014 00:12 IST

राजू शेट्टी : अमेरिकन दुतावासास सदिच्छा भेट

जयसिंगपूर : भारतात सरकारने गरिबांना अन्नसुरक्षा लागू केली आहे. उपासमारीकडे पाहिल्यास ही काळाची गरज बनली आहे. मात्र, देशातील शेतकऱ्यांची सुरक्षाही तितकीच महत्त्वाची असल्याचे मत खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. दिल्लीस्थित अमेरिकन दुतावासास सदिच्छा भेट दिली, यावेळी ते बोलत होते, अशी माहिती स्वाभिमानी पक्षाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.नुकतेच देशातील खासदारांचे शिष्टमंडळ अमेरिकन सरकारच्या आमंत्रणावरून अमेरिकेच्या भेटीला गेले होते. त्यानंतर दिल्लीस्थित अमेरिकन दुतावासातील राजदूत श्रीमती कॅथरिने स्टेपन्स व शेती विभागाचे सदस्य अलान मस्टर्ड यांनी सस्नेह भोजनाचे आयोजन केले होते. यावेळी देशातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.खा. शेट्टी म्हणाले, देशातील १३० कोटी जनतेचे पोट भरण्याचे काम शेतकरीवर्ग करतो आहे. देशात जवळपास २७ टक्के लोक उपाशीपोटी राहतात. त्यांच्या सुरक्षेसाठी अन्नसुरक्षा लागू केली आहे. गरिबांच्या दृष्टीने हे चांगले असले तरीही १३० कोटी लोकांचे पोट भरणारा शेतकरी आजही उपेक्षित राहिलेला आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी अनेक उपाययोजना सरकारला राबवाव्या लागतील. तरच शेतकरी टिकणार आहे. शेतीमालाला योग्य दर मिळणे ही काळाची गरज बनलेली आहे. शेतीमालाला मिळणारा कमी हमीभाव, अवेळी पडणारा पाऊस, शेतकऱ्यांना न मिळणारी योग्य बाजारपेठ या कारणांनी देशातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यावर सरकारने वेळीच उपाययोजना करण्याची गरज निर्माण झालेली आहे. यावेळी भारतातील अमेरिकेचे राजदूत खासदार अनंतकुमार हेगडे, भाजपचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम रूपाला, भारतीय जनता किसान मोर्चाचे राष्ट्रीय सचिव सगुणकर राव, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)हमी भाव द्यावाशेतीमालाला हमीभाव मिळावा१३० कोटी लोकांचे पोट भरणारा शेतकरी आजही उपेक्षित शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी सरकारने वेळीच उपाययोजना राबविल्या तरच शेतकरी टिकेलबाजारपेठ उपलब्ध करुन द्यावी देशातील केवळ २७ टक्के लोकांसाठी अन्न सुरक्षा कायदा