शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
2
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
3
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
4
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
5
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
6
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
7
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: एटीएममधून मतदारांना मतदानासाठी पैसे वाटण्यात आले, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
8
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
9
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
10
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
11
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
12
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
13
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
14
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
15
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
16
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप
17
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड
18
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
19
Multibagger Stock: ४ वर्षांत ₹१ लाखांचे झाले ४० लाख, दीड रुपयांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे मालामाल
20
सोनं पुन्हा महागणार, ७५,००० रुपयांच्या पुढे जाणार; इराणमधून आली मोठी बातमी

Kolhapur: पंचगंगा नदीच्या पाण्यास काळपट रंग, इचलकरंजीत पाण्याची चाचणी करुनच उपसा 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2024 12:35 PM

शहराला सध्या पाण्याचा तुटवडा भासत आहे

इचलकरंजी : पंचगंगा नदी प्रवाहित करण्यात आली असून, त्यातील पाण्याची तपासणी करूनच पिण्यासाठी वापरायचे की नाही, याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली.पंचगंगा नदीतील पाण्याला काळपट रंग आल्याने २१ जानेवारीपासून येथून शहराला होणारा उपसा महापालिकेच्या वतीने बंद करण्यात आला होता. पंचगंगा नदीमध्ये पाण्याची पातळी किमान सुस्थितीत ठेवण्याकरिता पाटबंधारे विभागाला महापालिकेच्या वतीने विनंती करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी काळम्मावाडी धरणातून पाणी सोडण्यात आले असून, हे पाणी शहरापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे नदीचे पात्र उन्हाळ्यात काठोकाठ भरले आहे. अगदी नदीघाटावरील पायऱ्यांजवळ पाणी आले आहे.पाण्याचा प्रवाह असल्याने वरील भागातून येणारे सर्व जलपर्णीही प्रवाहामुळे पुढे सरकत आहे. या पाण्याची चाचणी करूनच हे पाणी पिण्यासाठी उचलायचे की नाही, यासंदर्भात महापालिका निर्णय घेणार आहे. शहराला सध्या पाण्याचा तुटवडा भासत आहे. अशा परिस्थितीत पंचगंगा नदीतील पाणी पिण्यासाठी उत्तम असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीWaterपाणीichalkaranji-acइचलकरंजी