मोटरसायकल रिपेअर करायची आहे असा बहाणा करून जबरदस्तीने घेऊन गेले होते ...
कारवाई होताच प्रेमीयुगुलांची भंबेरी उडाली. त्यांना ताब्यात घेवून त्यांच्या पालकांना समज देण्यात आली. ...
कोल्हापूर-सोलापूर अन् लातूरच्या एजंटांकडून मोठी फसवणूक ...
राजर्षी शाहू महाराजांच्या पश्चात राजाराम महाराज यांच्याकडून बक्षीसपत्र : आंबेडकर यांच्यासारखे विद्वान करवीर भूमीत राहावेत ही भावना ...
शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद, मोर्चा काढून पुनर्विचारची मागणी ...
जिल्ह्यातील ९०० हून अधिक व्यापारी सहभागी : गूळ व्यापारीही संपात ...
जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले ...
सुनावणीस तत्कालीन पोलिस अधीक्षक पंडित यांना हजर राहण्याचे आदेश, लोकमतने हे फसवणुकीचे प्रकरण उघडकीस आणले ...
छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत माणगाव येथे १९२० मध्ये परिषद झाली होती. ही परिषद डॉ. आंबेडकर यांचे सामाजिक व राजकीय कारकिर्दीची सुरुवात ठरली, ज्यामुळे या परिषदेला ऐतिहासिक महत्त्व ...
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी व सामाजिक न्यायासाठी जे काम केले तेच काम डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पातळीवर करत होते. ...