राजाराम लोंढे ।कोल्हापूर : ठरावीक वस्तूंची निर्यात केल्यानंतर त्या बदल्यात काही प्रमाणात कोणतीही वस्तू विनाशुल्क आयात करण्याला मुभा देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. या धोरणाचाच फायदा मुंबईतील एका बड्या कंपनीने उठविला आहे.या कंपनीने पाकिस्तानला चॉक ...
हज यात्रेसाठी कोल्हापुरातून जाणाऱ्या भाविकांना विमानातील प्रवास, प्रवासादरम्यान घ्यावयाची दक्षता व काळजी याबाबतचे मार्गदर्शन शनिवारी केंद्रीय हज कमिटीचे प्रशिक्षक राजमहंमद तांबोळी(जालना) यांनी येथे केले. ...
जोरदार वादळी वारा व अवकाळी पावसाने गुरुवारी महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये संपूर्ण जिल्ह्यात विजेचे खांब कोसळणे, रोहीत्रे बाधित होणे, झाडांच्या फांद्या पडून वीजेच्या तारा तुटणे अशा घटना घडून ठिकठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाले. ...
वाहनधारकांमध्ये स्वयंशिस्त येऊन त्यांनी वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे व ‘रुग्णवाहिकेला वाट करून द्या’ यासाठी कावळा नाका येथे आयोजित केलेल्या जनजागृती मोहिमेची सुरुवात महापौर स्वाती यवलुजे व जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्या उपस्थितीत ...
रोजगार हमी योजनेंतर्गत आता जॉब कार्डधारक शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्षलागवड करण्यात येणार आहे. सामाजिक वनीकरण विभागाकडून ग्रामपंचायत स्तरावर सूचना देऊन याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत पन्हाळा व मलकापूर येथील ३१२ एकर जमीन यासाठी निश्च ...
आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं...अशी घोषणा करणाऱ्या नरवीर तानाजी मालुसरे यांचा वारसा आजही वेगवगळ्या पध्दतीने लोक अंमलात आणतात. त्यांचाच कित्ता गिरवत बेळगावातील एका रणरागिनीने आधी मतदान केले आणि त्यानंतरच बोहल्यावर चढून शिवशाहीतील हा वारसा लोकशाहीतह ...
शेतकऱ्यांना दिलेली फसवी कर्जमाफी, दूध दरासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटना सुकाणू समितीच्या वतीने सोमवारी (दि. १४) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘जेल भरो’ आंदोलन करणार असल्याची माहिती माजी आमदार संपतराव पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...