लाईव्ह न्यूज :

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोल्हापूर : न्यायालय उठेपर्यंत दोनशे पालकांना शिक्षा, महिन्याभरातील कारवाई - Marathi News | Kolhapur: Until the court upheld the punishment for two hundred parents, and the proceedings of the month | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : न्यायालय उठेपर्यंत दोनशे पालकांना शिक्षा, महिन्याभरातील कारवाई

अज्ञान मुलांची हौस पुरविण्यासाठी त्यांच्या हाती दिलेली मोटारसायकल पालकांना चांगलीच महागात पडली आहे. गेल्या महिन्याभरात सुमारे दोनशे पालकांना सत्र न्यायालयाने कामकाज पूर्ण होईपर्यंत उभे राहण्याची शिक्षा देऊन प्रत्येकी दीड हजार दंडाप्रमाणे तीन लाख रुपय ...

कोल्हापूर शहरात रोड लॉक, थांबा, रस्ता बंद - Marathi News | Road lock, stop, road closure in Kolhapur city | Latest kolhapur Photos at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर शहरात रोड लॉक, थांबा, रस्ता बंद

कोल्हापूर :  लसणाच्या दरात कमालीची घसरण, घाऊक बाजारात दहा रुपयांपर्यंत दर - Marathi News | Kolhapur: The sharp fall in the garlic rates, the rate of 10 rupees in the wholesale market | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :  लसणाच्या दरात कमालीची घसरण, घाऊक बाजारात दहा रुपयांपर्यंत दर

चटणीचा हंगाम सुरू असताना यंदा लसणाच्या दरातील घसरण थांबत नाही. आवकेत थोडी वाढ झाल्याने घसरण सुरूच असून, घाऊक बाजारात १० पासून २५ रुपयांपर्यंत दर आहे. भाजीपाल्याची आवक चांगली असल्याने दरात फारशी चढउतार दिसत नाही. डाळींची मागणी वाढली असली तरी दर स्थिरच ...

कोल्हापूर : काँग्रेस-राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याची ‘सु’सूत्री, महापौर निवडणूक हालचाली - Marathi News | Kolhapur: Suhotutri, Mayor's election move to cast Congress-NCP in line with the election process | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : काँग्रेस-राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याची ‘सु’सूत्री, महापौर निवडणूक हालचाली

स्वाती यवलुजे यांच्या महापौरपदाचा कालावधी संपण्यासाठी दोनच दिवस राहिले असताना भाजप-ताराराणी आघाडीच्या वतीने कोणत्याही स्थितीत महापौर आपल्या आघाडीचा करायचाच, असा चंग बांधला आहे. त्या दृष्टीने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला खिंडार पाडण्यासाठी कारभाऱ्यांन ...

कोल्हापूर : पानपट्टीधारकांच्या प्रश्नांबाबत अधिवेशनात आवाज उठवू : राजेश क्षीरसागर   - Marathi News | Kolhapur: Raise voice in the session about the questions of the applicants: Rajesh Kshirsagar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : पानपट्टीधारकांच्या प्रश्नांबाबत अधिवेशनात आवाज उठवू : राजेश क्षीरसागर  

राज्यातील पानपट्टीधारकांच्या विविध प्रश्नांबाबत येत्या विधीमंडळ अधिवेशनात आवाज उठवू आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिले. कोल्हापूर जिल्हा पानपट्टी असोसिएशनचे अध्यक्ष अरुण सावंत यांना मुंबई येथे स्वर्गी ...

प्रदूषण हेच संघर्षाचे मूळ - Marathi News | Pollution is the root of the struggle | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रदूषण हेच संघर्षाचे मूळ

राजाराम पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या पंचगंगा व कृष्णा यादोन्ही नद्या प्रदूषित झाल्यामुळेचपाणी मिळविण्यासाठी आता इचलकरंजीकरांना वारणा नदीकडे वळावे लागले आहे. दानोळी येथील वारणा नदीच्या पात्रातून नळ योजना राबविण्या ...

मल्टिस्टेटसाठी ‘गोकुळ’च्या हालचाली - Marathi News | Movement of 'Gokul' for multitet | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मल्टिस्टेटसाठी ‘गोकुळ’च्या हालचाली

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. सध्या सीमाभागातून दूध संकलन केले जाते, आगामी काळात वीस लाख लिटरचा टप्पा गाठायचा झाल्यास शेजारील राज्ये म ...

वारणा पाणी योजनेसाठी इचलकरंजीत आज बंद, मोर्चा - Marathi News | Ichalkaranji closed for Varna water scheme today, Morcha | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वारणा पाणी योजनेसाठी इचलकरंजीत आज बंद, मोर्चा

इचलकरंजी : शासनाने इचलकरंजी शहरासाठी वारणा नदीतून मंजूर केलेली नळ पाणीपुरवठा योजना तातडीने राबवावी व पिण्यासाठी हक्काचे पाणी द्यावे, या मागणीसाठी इचलकरंजीत आज, सोमवारी बंद व सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन केले आहे. शहराच्या इतिहासात प्रथमच पाण्यासाठी मोठे ...

नव्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थी अपघात योजना - Marathi News | Student accident plan from new academic year | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नव्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थी अपघात योजना

नूल : युतीचे सरकार हे विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेणारे आहे. विरोधक केवळ शासनविरोधात अपप्रचार करीत आहेत. विद्यार्थी हितासाठीच शासनाने नव्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थी अपघात योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, त्याची त्वरीत अंमलबजावणी केली ...