शेतकºयांना जमिनीत गाडा आणि मगच रेल्वेचा सर्व्हे करा, अशी कडक भूमिका रेल्वे विरोधी कृती समितीच्यावतीने शेतकºयांनी मांडली. त्यामुळे सर्व्हेसाठी प्रांताधिकारी व पोलीस अधिकारी यांनी बोलावलेली रेल्वे ...
पवित्र रमजान महिन्याचे रोजे सुरू झाले आहेत. या महिन्यात लागणाऱ्या विविध साहित्याची मागणी वाढली असून, त्याकरिता बाजारात देशीसह परदेशी वस्तूंची रेलचेल वाढली ...
शिरोली : टोप खाणप्रश्नी मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची भेट घेऊन याविषयी भूमिका मांडण्याचा निर्णय आज, शनिवारी टोप येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ...
कोल्हापूर : नगरसेवकांच्या फोडाफोडीच्या प्रयत्नांतून ‘संशयकल्लोळ’ निर्माण झालेल्या महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक शुक्रवारी (दि. २५) होत असून, सत्तारूढ कॉँग्रेस, राष्टवादी आणि विरोधी भाजप- ...
मार्च २०१८ अखेरची महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांची ५० टक्के थकीत पाणीपुरवठा आणि वीज बिले १४व्या वित्त आयोगातून भरण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने ...
अनेक किल्ले पाहिले; परंतु किल्ले रायगडासारखा दुर्ग पाहिला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची ही इतक्या उंचावर वसवलेली राजधानी पर्यटनाच्या माध्यमातून जगाच्या नकाशावर आणू, अशी ग्वाही केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री के. जे. अल्फोन्स ...
पंचगंगा प्रदूषण निर्मूलनासाठी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारच्या पातळीवर जे प्रयत्न करणे अपेक्षित होते, ते न केल्यानेच ‘वारणा’, ‘पंचगंगा’ नद्यांतील पाण्याचा संघर्ष पेटल्याची टीका जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी पत्रकातून केल ...
दिवसेंदिवस महागाईत भर घालणाऱ्या केंद्र सरकारच्या निषेधार्थ शनिवारी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (गवई गट)तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. ...