भारत चव्हाण ।कोल्हापूर : महानगरपालिकेतील घोडेबाजार संपवायचा म्हणून राजकारणा त उतरलेल्या आतापर्यंतच्या सर्वच नेत्यांना घोडेबाजार करूनच सत्ता हस्तगत करावी लागली. घोडेबाजार संपवायला गेलेल्या नेत्यांनी महानगरपालिकेत पक्षीय निवडणूक पद्धत आणली; परंतु पुढी ...
होय, शिवसेनेसोबत युती व्हावी यासाठी भाजपा अगतिक आहे. कारण युती नाही झाली तर राज्यात पुन्हा काँग्रेसचा विजय होईल अशी भीती महसूलमंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. ...
शिये (ता. करवीर) येथील क्रशर खणीमध्ये कपडे धुण्यास गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. सविता आप्पासाहेब निलगिरे (वय २४, रा. शिये क्रशर खणीजवळ), त्यांचा मुलगा सोनू (४) अशी मृतांची नावे आहेत. शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास पाण्यात बुडणाऱ्या पोटच्या ...
लोक सत्ता, संपत्ती, मान,प्रतिष्ठा मिळण्यासाठी आयुष्यभर त्याच्या मागे धावतात. आयुष्य संपत आल्यानंतर लक्षात येते की या गोष्टी क्षणभंगूर असतात. आयुष्य आहे तोपर्यंत उच्चतम जीवन मुल्ये जगा त्यासाठी व्यवहार चातुर्याने जगण्याच्या प्रेरणा निश्चित करा असे आवा ...
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या उदिष्टापैकी किमान ६७ टक्के पुर्तता केलेली नाही, अशा कर्मचाऱ्यांची वेतनवाढीला स्थगिती दिली आहे. साडे सहाशे कर्मचाऱ्यांना नोटीसा लागू केल्या असून व्यवसायाबरोबर नफा वाढला तरच पगारवाढ अशी ...