नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने प्राधान्य कुटुंब गट लाभार्थ्यांना मिळणारे १ किलो गहू कमी करून त्याऐवजी मका देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
स्त्रियांमध्ये जननेंद्रियांच्या क्षयरोगामुळे स्त्रीबीजांची संख्या कमी होते व त्यामुळे गर्भधारणा होत नसल्याचे येथील प्रसूतितज्ज्ञ डॉ. पद्मरेखा जिरगे यांनी केलेल्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. ...
गरिबी जन्माची वैरीण बनून राहिल्याने त्यांच्या जीवनात दु:खांचे अडथळे काही कमी झालेले नाहीत. आजारपणामुळे नियतीच्या डावात हारलेल्या आई-वडिलांना मृत्यूने कवटाळल्याने मायेसाठी ती पोरकी झाली आहेत. ...
एस. टी. कर्मचाऱ्यांना मिळणाºया भत्त्यांमध्ये परिवहन महामंडळाने भरघोस वाढ केली आहे. गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात भत्तावाढ करून महामंडळाने प्रामाणिकपणे काम करणाºया कर्मचाºयांचा एकप्रकारे ...
शाहू स्टेडियम येथे सुरू असलेल्या महासंग्राम फुटबॉल स्पर्धेतील शनिवारी (दि. १६) होणारा अंतिम सामना ‘फिक्सिंग’ असल्याची चर्चा फुटबॉल शौकिनांत सुरू असल्याचा आरोप शिवाजी मंदिरात बुधवारी झालेल्या शिवाजी तरुण ...
भारत चव्हाण ।कोल्हापूर : कोणतेही संकट सांगून येत नाही आणि कधी येईल याचा नेम नसतो; परंतु येणाऱ्या संकटाशी दोन हात करण्याची पूर्वतयारी आधीच झाली, तर मात्र या संकटाची तीव्रता कमी करणे शक्य असते. मात्र, आपत्ती व्यवस्थापनाबाबत पूर्वतयारी कितीही काटेकोरपण ...
टक्केवारी व्याजाने कर्जपुरवठा करून तिपटीने व्याज वसूल करणाऱ्या जिल्ह्यातील सुमारे साठ खासगी सावकारांविरोधात विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील आणि पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्याकडे तक्रारी ...
ग्रामविकास विभागाच्या प्रशासनात स्वच्छ व पारदर्शी कारभार करून जनमानसात चांगली प्रतिमा निर्माण केलेल्या इंद्रजित देशमुख यांनी स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज शासनाकडे सादर केला आहे ...
जहॉँगीर शेख।कागल : गेली सतरा ते अठरा वर्षे कागल शहराचा एक घटक झालेला ‘देवदास’ हा मनोरुग्ण योग्य उपचारांमुळे नॉर्मल बनून आपल्या पश्चिम बंगालमधील गावी परत गेला. याबद्दलचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर कागलकरांची ‘देवदास’च्या प्रति असणारी हुरहूर ...