मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
रिक्तपदांची त्वरीत कायमस्वरूपी भरती करावी यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्राध्यापकांनी महाराष्ट्र फेडरेशन आॅफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स असोसिएशनच्या (एम्फुक्टो) सूचनेनुसार शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या (सुटा) नेतृत्वाखाली मंगळवारी बेमुदत क ...
भवानी मंडप परिसरात दूचाकी लावू नको असे सांगितलेच्या रागातून तरुणाने शहर वाहतूक शाखेच्या महिला कॉन्स्टेबलचा हात पकडून चाकुने वार केला. रुपाली यल्लाप्पा जोंधळे (वय २८, रा. चिंचवाड, ता. करवीर) असे जखमीचे नाव आहे. सोमवारी दूपारी साडेबाराच्या सुमारास ही घ ...
आगमनाची आरती, फुलांचा सडा व पारंपारिक वाद्यांचा गजर, मध्यान्ह आरती, धुपारती अशा विविध धार्मिक उपक्रमांनी शिर्डी स्थित श्री साईंच्या पादुका मंगळवारी भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आल्या. ...
आमदार हसन मुश्रीफ यांनी दिलेला शाप म्हणजे विषारी नागाचा फुत्कार आहे..त्या शापाने माझी भरभराटच होणार आहे..आणि येत्या निवडणुकीत महाडिक नव्हे तर मुश्रीफ हेच राजकारणातून हद्दपार होणार आहेत असा पलटवार मंगळवारी माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी केला. ...
हेरले ( ता. हातकणंगले) येथील माळभाग चर्चच्या पाठिमागे वास्तव्य करणाऱ्या बबन भाऊ कदम यांच्या घरात सोमवार मध्यरात्री चोरी झाली. चोरट्यांनी दोन दूचाकीसह दहा तोळे सोने व रोकड पंधरा हजार रुपये लंपास केले. ...
गेले दोन महिने विविध कारणास्तव थांबलेले शिवाजी पुलाचे काम येत्या सोमवारपासून सुरू होत आहे; त्यामुळे येत्या चार दिवसांत पुलाच्या कामावरील सर्व कर्मचारी हजर होणार आहेत, तर परिसराची पुराच्या पाण्यामुळे झालेल्या अवस्थेची स्वच्छता केली जाणार आहे. ...
सत्तारूढ गटाच्या नेत्यांची गर्वाची भाषा सुरू झाली असून, आरे केले तर कारेने उत्तर दिले जाईल, असा इशारा देत मल्टिस्टेटला विरोध केला म्हणून ‘गोकुळ’ने वासाचे दूध काढले, तर संचालकांच्या गाड्या आडवा, असे आवाहन आमदार चंद्रदीप नरके यांनी केले. ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी चार डंपर कचरा गोळा करण्यात आला. महात्मा गांधीजींच्या १५०व्या जयंतीनिमित्त १५ सप्टेंबर, ते २ आॅक्टोबर २0१८ या कालावधीमध्ये ‘स्वच्छता ही सेवा’अभियान राबविल ...
जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाच्या पुढाकाराने २ आक्टोबर ते १0 डिसेंबर २0१८ या कालावधीमध्ये दांडी ते दिल्ली अशी राष्ट्रव्यापी संविधान सन्मान यात्रा काढण्यात येणार आहे. ...