दत्ता पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कम्हाकवे : चिकोत्रा खोऱ्यातील नागरिकांसह शेतीची तहान भागविण्यासाठी १८ वर्षांपूर्वी चिकोत्रा नदीवर बांधण्यात आलेले झुलपेवाडी धरण केवळ दोन वेळाच पूर्ण क्षमतेने भरले. त्यामुळे धरण भरल्यानंतर जादा होणारे पाणी बाहेर जाण्यास ...
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या पुनर्परीक्षेला मंगळवारपासून प्रारंभ होणार आहे. सकाळी साडेदहा ते दुपारी दीड यावेळेत प्रथम भाषेचा (मराठी विषय) पेपर होईल. ...
मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात उभारण्यासाठी शेंडा पार्क येथील जागेचा प्रस्ताव लवकरच शासनाला पाठवू, अशी ग्वाही पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी खंडपीठ कृती समितीला सोमवारी दिले. ...
कोल्हापूर शहरातील सर्व महाविद्यालयांमध्ये सोमवारपासून अकरावीचे नियमित वर्ग सुरू झाले. कॉलेजच्या पहिल्याच दिवशी जोरदार पावसाने हजेरी लावल्याने काही विद्यार्थ्यांची निराशा झाली असली तरी शाळेच्या बंदिस्त वातावरणातून कॉलेजच्या मुक्त जगात ते प्रवेश करीत अ ...
शिवाजी विद्यापीठाच्या ५४ व्या दिक्षांत समारंभाच्या पदवी प्रमाणपत्रांच्या दुबार छपाई गोंधळाबाबत कोणतीही कारवाई न केल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सोमवारी दुपारी शिवाजी विद्यापीठात सुरु असलेली व्यवस्थापन परिषदेची बैठक काहीकाळ रोखून ...
निसर्गाच्या आणि नशिबाच्या अवकृपेमुळे वेदनांचे आयुष्य पदरी पडलेल्या शहरातील कुष्ठरोगी बांधवांना त्यांच्या मानधनात ५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला धुवाधार पाऊस सोमवारीही कायम राहिला. धरणक्षेत्रातील मुसळधार पावसाने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली. यामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी दुपारपर्यंत ४० फुटांवर येऊन धोका पातळीकडे वाटचाल सुरू ठेवली. पावस ...
कोल्हापुरातील उत्तरेश्वर पेठ विठ्ठल मंदिरामधील २८ वी आषाढी वारी पायी दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान झाली. यावेळी हरिभक्तांसह नागरिकांनी गर्दी केली होती. ...