वर्षातील आठ महिने धरणक्षेत्रात पाणी साचून राहत असल्याने तेथे इंटकवेल, जॅकवेलचे काम करणे म्हणजे एक मोठे आव्हान आहे. आठ महिन्यांतील दोन महिने केवळ इंटकवेल व जॅकवेलकरिता केलेल्या खुदाईतील पाणी उपसण्यात जातात. ...
निवडणुका येतात जातात, मी निवडणुक आली म्हणून कधी काम केलो नाही. जनतेत राहून जनतेच्या अडचणी सोडवल्या, टोल, एलबीटीसारख्या चळवळी, रुग्ण सेवा आणि सामाजिक क्षेत्रात काम करत आलो. त्या बळावरच येत्या निवडणुकीत विजयाची हॅटट्रिक करणार असल्याचा विश्वास आमदार राज ...
सत्र पद्धतीने (सेमिस्टर) परीक्षा असल्याने, सन २०१६ पूर्वी उत्तीर्ण झालेल्या ज्या विद्यार्थ्यांना ग्रेस गुण मिळाले आहेत, त्यांना परीक्षा देऊन श्रेणी सुधारणा करण्याची संधी शिवाजी विद्यापीठाकडून मिळत नाही. श्रेणी सुधारणा करावयाची असल्यास, त्यांच्यासमोर ...
काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेअंतर्गत धरणक्षेत्रात बांधण्यात येत असलेल्या इंटकवेल व जॅकवेलचे काम साठ दिवसांत पूर्ण करण्याचा; तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यात पुईखडी येथे बांधलेल्या जलशुद्धिकरण केंद्राची चाचणी घेण्याचा निर्णय गुरुवारी सायंकाळी झालेल्या स ...
सहकारी पतसंस्थांचे चाचणी लेखापरीक्षण रद्द करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने घेतल्याने पतसंस्थांना दिलासा मिळाला आहे. ९७ व्या घटनादुरुस्तीनंतर संस्थांना लेखापरीक्षक नेमणुकीस स्वायत्तता दिली होती. त्यामुळे संस्थांवरील सरकारचा अंकुश कमी झाल्याने हा निर्ण ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मालकीच्या भाऊसिंगजी रोडवरील इमारतीत शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी बांधकाम परवाना मिळण्यासाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. महापालिकेकडे बांधकाम परवाना फी म्हणून एक कोटी २७ लाख रुपये जिल्हा परिषदेकडून दोन दिवसांत जम ...
श्रीमद् जगद्गुरू शंकराचार्य यांच्या जयंतीनिमित्त करवीरपीठाच्या वतीने दिला जाणारा पुरस्कार देशिक कस्तुरे, सुब्रह्मण्यम शास्त्री, पुंडलिकबुवा हळबे, बाळू काजरेकर, शिवाजीराव कदम, प्राजक्ता वझे व होतकरू विद्यार्थी चेतन पाटणकर यांना जाहीर झाला आहे. पीठाचे ...
माझ्याकडेही विरोधकांच्या विरोधात एक हजार बॉम्ब आहेत. वेळ आली, की ते फोडणारच; पण जे येतील त्यांच्यासोबत जे येणार नाही त्यांच्या छाताडावर पाय ठेवून मी निवडून येणार, असा विश्वास गुरुवारी आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला. ...