ढोल-ताशा, लेझीम पथक वाद्यांसह कोल्हापुरी पद्धतीचा मराठमोळा बाज आणत रविवारी सकाळपासून कोल्हापूर-तिरूपती आणि कोल्हापूर-हैदराबाद या मार्गांवर इंडिगो कंपनीद्वारे ‘नॉन स्टॉप’ विमानसेवा सुरू करण्यात आली. कोल्हापूर-तिरूपती मार्गावरील फर्स्ट फ्लाईटला प्रवाशा ...
लाल मिरचीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना मिरचीचा ठसका वाढला आहे. ‘ब्याडगी’, ‘जवारी’, ‘लवंगी’ मिरचीच्या दरात प्रतिक्विंटल एक हजाराची वाढ झाली आहे. कडक उन्हामुळे पालेभाज्यांची आवक मंदावली असून, त्याचा परिणाम दरावर झाला आहे. किरकोळ बाजारात मेथीची पें ...
पुण्यातील अनगोळ दाम्पत्याने हडपसर परिसरातील स्वामी विवेकानंद सहकारी औद्योगिक वसाहतीतील २२ हजार चौरस फुटांचे तब्बल तीन भूखंड रयत शिक्षण संस्थेला दान केले आहेत. ...
कोल्हापूर : जयंती नाल्यातील जलस्रोत सुरू करून पूर्ववत नदीचे स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी मनपाने रविवारी लोकसहभागातून दुसऱ्या टप्प्यात स्वच्छता ... ...
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतरचा कल फेरीनिहाय नागरिकांना घरबसल्या समजणार आहे. भारत निवडणूक आयोगाने ‘व्होटर हेल्पलाईन’ हे अॅप विकसित ... ...
कोल्हापूर : विश्वासार्हता आणि प्रामाणिकता हीच आवाडे कुटुंबाची ताकद आहे. याच विश्वासार्हतेमुळेच राजकारण, समाजकारणात पदे मिळाली. जे मिळाले त्याचा ... ...
अदानी, अंबानी यांच्यासारख्या भांडवलदारांच्या कारखान्यात धान्य पिकणार नाही, तर त्यासाठी शिवारात जावे लागणार आहे. ते पिकविण्यासाठी शेतकरी प्रथम जिवंत राहिला पाहिजे, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले. ...