राधानगरी धरणाचे 5 स्वयंचलित दरवाज्यामधून 8540, कोयनेतून 70404 तर अलमट्टीमधून 182000 पाण्याचा विसर्ग सुरु आहे. आज सकाळी 10 वाजता राजाराम बंधारा येथील पंचगंगेची पातळी 38.5 फूट इंच होती. जिल्ह्यातील 67 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणात आज अखेर ...
गेल्या चार पाच दशकात मराठी समाज नोकरी-धंद्यानिमित्त जगभरातील अनेक देशात स्थायिक झाला आहे आणि त्याबरोबर गणेशोत्सवही त्या देशात पोचला आहे असे ठामपणे म्हणता येईल. ...
कोल्हापूर : पुन्हा एकदा अतिवृष्टीच्या धारा आणि पुराची टांगती तलवार सोसत कोल्हापूरकरांनी शनिवारी घरगुती गौरी-गणपतीला निरोप दिला. विधायक गणेशोत्सवाच्या ... ...
मूळचे सांगलीचे असलेले शीतल चिमड यांनी इंग्लंडमध्ये गेली पाच वर्षे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची मोहिम सुरु केली आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळे यंदा जवळपास दोनशेहून अधिक अनिवासी भारतीयांनी त्यांच्या घरी शाडूच्या गणपतीची प्रतिष्ठापना केली. चिमड ...
सकाळी पावसाचा जोर ओसरल्याने महापुराचे समोर उभे ठाकलेले विघ्न गणपतीबाप्पाच्या साक्षीने दूर होईल या आशेवर दुपारनंतर पाणी फिरले. पावसाचा जोर वाढत गेल्याने सकाळी बंद झालेला राधानगरी धरणाचा एक दरवाजा दुपारी पुन्हा उघडला. ...
कळंबा (ता.करवीर) येथील पॉवरग्रीड प्रकल्पाच्या वाहनतळामध्ये मोबाईलची बॅटरी चार्ज करताना शुक्रवारी (दि.७)रात्री विजेचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यु झाला. अतुल राजकुमार शेटे (वय २४, रा. पॉवरग्रीड कॉलनी, कळंबा, मूळ गाव म्हसवड, ता, माण, जि. सातारा) असे ...
माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी पक्षाचा अचानक राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आमदार सतेज पाटील यांच्याकडे देण्यात आल्याची घोषणा प्रदेश काँग्रेसने शनिवारी केली आहे. ...