बारावीच्या गुणपत्रिका मिळाल्याने आता पदवी प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला बुधवारपासून गती मिळणार आहे. गुणपत्रिका घेण्यासाठी मंगळवारी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी गर्दी केली. पुढील प्रवेश प्रक्रियेची चौकशी विद्यार्थी, पालकांकडून करण्यात येत आ ...
बालहक्क संरक्षणासाठी काम करणाऱ्या चाईल्डलाईन संस्थेने गेल्या आठ वर्षांत कोल्हापूर शहरात विविध ठिकाणी काम करणाºया अडीचशेहून अधिक बालकामगारांची मुक्तता केली आहे. यात यावर्षी मुक्त केलेल्या ३० बालकामगारांचा समावेश आहे. ...
वीज दरवाढीमुळे अन्य राज्यांशी स्पर्धा करता येत नसल्याने पाच दिवसांचा आठवडा आणि दोन शिफ्टमध्ये काम करण्याची वेळ जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींतील उद्योगांवर आली आहे. सध्या सरासरी ३० टक्क्यांनी उलाढाल घटली आहे. ...
सोलापूर ते रत्नागिरी या नव्या राष्टÑीय महामार्गांतर्गत कोल्हापूर जिल्ह्णातून जाणाऱ्या १३७ कि. मी. लांब मार्गात ४९ गावांचा समावेश आहे; पण या मार्गासाठी सुमारे दीड वर्षानंतर इंचभरही भूसंपादन करण्यात भारतीय राजमार्ग प्राधिकरणास यश आलेले नाही. फक्त नोटिस ...
शिल्लक पाण्यासह पावसाळ्याला सामोरे जाणारी जिल्ह्णातील धरणे यंदा मात्र पावसाळा सुरू होण्याआधीच कोरडीठाक पडण्याच्या मार्गावर आहेत. एकट्या वारणा धरणात आठ टीएमसी पाणी शिल्लक राहत असताना यावर्षी सर्व लहान-मोठी ६७ धरणे मिळून केवळ सात टीएमसी पाणी शिल्लक आहे ...
एलबीटी २०१७ मध्ये रद्द करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला. हा कर रद्द केल्यानंतर ज्या व्यापाऱ्यांच्या असेसमेंटमध्ये तफावत आढळते, अशा व्यापाऱ्यांकडून फरक वसुली केली जात आहे; त्यामुळे नवीन एलबीटी प्रश्न उद्भवत नाही, अशी माहिती कोल्हापूर महापालिका एलबी ...
कोल्हापूर शहरात मंगळवारी दिवसभर आकाशात नुसती ढगांची दाटी झाली. दिवसभरात अनेकवेळा पावसाचे वातावरण होते, अखेर सायंकाळी साडे पाच वाजता पावसाने हजेरी लावली. दहा-पंधरा मिनिटे हलक्या सरी कोसळल्या. ...
कोल्हापूर शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करून रहदारीस अडथळा ठरणाऱ्या खासगी आराम बसचा नंबर आॅनलाईन ‘ई’ चलन मशीनद्वारे सर्च केला असता, यापूर्वी २३ गुन्हे दाखल असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी शहाजी ट्रॅव्हल्स आरामबसचे चालक नासीर नायकवड ...
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी सीबीआयने अटक केलेल्या अॅड. संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांना ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी ‘एसआयटी’चे पथक ताबा घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली असून १५ जूननंतर अटक ...
ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील नववा संशयित आरोपी शरद भाऊसाहेब कळसकर (वय २५, रा. केसापुरी, औरंगाबाद) याला ‘एसआयटी’च्या पथकाने मंगळवारी पहाटे अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. राऊळ यांनी १८ जूनपर्य ...