‘टोलचे आंदोलन हे राजकीय असल्यामुळे सर्व गुन्हे काढून टाकले जातील’ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली, तरी गुन्हे काढून टाकले नसल्यामुळे सुमारे दीडशे कार्यकर्त्यांच्या वाट्याला न्यायालयात चकरा मारण्याची वेळ आली आहे. ...
शिक्षक बदली अंतर्गत सुरू असलेल्या समानीकरणाच्या प्रक्रियेत शिरोळ तालुक्यातील १२ शाळांमधील रिक्त पदामंध्ये अदलाबदली करणे, शिरोळ पंचायत समितीतील तिघांच्या अंगलट आले आहे. ...
प्राथमिक शिक्षक असलेल्या पती-पत्नीच्या बदलीसाठी आता सोईऐवजी सेवाज्येष्ठताच महत्त्वाची ठरणार आहे. शासनाने २१ फेब्रुवारीच्या शासन आदेशात बदल करून नवीन परिपत्रक लागू केले आहे. ...
कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या कृषिबंध अॅग्रो लिमिटेड कंपनीतील संचालकांवर फसवणुकीचे गुन्हे नोंदवून त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कडक कारवाई करावी या ...
अंबाबाई मंदिराबाहेरील अतिक्रमण हटविण्यात पुढाकार घेतलेल्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने मंदिर परिसरातील दुकानदारांनी केलेल्या वाढीव अतिक्रमणांवर मात्र अद्याप कारवाईचा बडगा उगारलेला नाही. ...
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचे पडसाद येथील नगरपालिकेमध्ये उमटू लागले आहेत. सत्तारूढ आघाडीबरोबरच विरोधी आघाडीतील तब्बल सहा नगरसेवक शिवसेनेमध्ये प्रवेश ...
२००९ मध्येच शरद पवारांनी कोल्हापूरकरांचा स्वाभिमान डिवचला तर काय होते, याचा अनुभव घेतला होता. त्यातून बोध घेण्याऐवजी यावेळीही त्यांनी जिल्ह्याच्या स्वाभिमानाला हात घातला. म्हणूनच स्वाभिमानी कोल्हापूरकरांनी यावेळी इतिहासाची पुनरावृत्ती केली ...
वन विभागाने झाडे लावण्याच्या खड्ड्यापासून माती, खत भरण्यापर्यंत आणि रोप लागवडीसाठी अधिकारी ते वनरक्षक यांनी आपल्याच पै-पाहुण्यांना दिलेली ठेकेदारी, मरअळीच्या नावाखाली तेच खड्डे तीच झाडे, संरक्षक चरीचे फक्त कागदी घोडे, कडक उन्हाळ्यामुळे पाण्याअभावी गत ...
कोल्हापूर येथील राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे दिला जाणारा आणि महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात वेगळी उंची लाभलेला मानाचा शाहू पुरस्कार यंदा माहिती अधिकार कायद्याचे प्रणेते व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना बुधवारी येथे जाहीर झाला. ...