स्वत:ला ‘पर्मनंट आमदार’ समजणाऱ्यांना या निवडणुकीत जनता नक्की घरी बसवेल, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांना गुरुवारी येथे लगावला. कागलच्या जनतेचे प्रेमच समरजित घाटगे यांना लोकशाहीच्या मंदिरात पोहोचवेल, असा ...
राजकीय विद्यापीठ म्हणून राज्यभर ओळख असलेल्या कागलमध्ये गुरुवारी विक्रमसिंह घाटगे यांच्या शाहू कारखाना कार्यस्थळावरील पुतळा अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा टोकाच्या ईर्ष्येचे दर्शन घडले. कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेत डावलल्याने चिडलेल्या म ...
अंबाबाई मंदिरातील ओवऱ्यांवरील दुकानदारांनी आपल्या दुकानांसमोरील पत्र्याच्या शेड २४ जूनपर्यंत काढून घ्याव्यात; अन्यथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे अशा दुकानांसमोरील पत्रे काढले जातील; याशिवाय कारवाईही केली जाईल, असा इशारा समितीचे अध्यक्ष महेश ...
ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्येप्रकरणी अटकेत असलेला संशयित शरद भाऊसाहेब कळसकर (वय २५, रा. केसापुरी, जि. औरंगाबाद) याच्या कोल्हापूर कनेक्शनचा उलगडा करण्यासाठी ...
सरकारच्या विविध योजनांतून १ कोटी २८ लाख रुपये खर्च करून नगरपालिकेने गतवर्षी केलेल्या वृक्षारोपणापैकी ३३ टक्केच वृक्ष शिल्लक राहिले आहेत. पालिकेने लावलेल्या दहा हजार वृक्षांपैकी किती झाडे जगली, याची नोंदच नाही. असा अजब कारभार ...
शिवाजी पार्कमध्ये विद्या भवनच्या पिछाडीस एका अपार्टमेंटची संरक्षक भिंत कोसळून त्याखाली सहा वर्षांचा मुलगा अडकल्याची दुर्घटना गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. यामुळे परिसरात गोंधळ उडाला. प्रसंगावधान राखून परिसरातील दक्ष नागरिकांनी तातडीने ढ ...
कागलची जनताच तुम्हाला लोकशाहीच्या मंदिरात पाठवेल, अशा शब्दात म्हाडाचे अध्यक्ष समरजित घाटगे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कागल येथील कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या. या निवडणूकीत जनता विरोधकांना नक्कीच घरी बसवेल असा टोलाही मुख्यमंत्री फडणवीस यां ...
कागल मतदारणसंघातून भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून समरजित घाटगे यांची उमेदवारी मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावी आम्ही त्यांना राज्यात सर्वाधिक मताधिक्यानी विजयी करू अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कागल येथे बोलताना दिली. ...
अडीच महिन्यापासून पाठ फिरवलेल्या पावसाने वायू चक्रीवादळाच्या रुपाने का होईना कोल्हापुरात दमदार एन्ट्री केल्याने बळीराजा सुखावला असून त्याची चिंता कांहीअंशी मिटली आहे. ...
दहावीचा निकाल जाहीर झाल्याने आणि बारावीच्या गुणपत्रिका मिळाल्याने विविध महाविद्यालये, तंत्रनिकेतन, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), वैद्यकीय, कृषी, अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी विविध दाखले, प्रमाणपत्रां ...