जिल्ह्यात मतदानाची वेळ झाल्यानंतरही किमान सहा मतदान केंद्रात मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या. त्यामुळे ते मतदान विचारात घेवून सुमारे ७४ टक्के मतदान होईल, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी रात्री पत्रकार परिषदेत सांगितले. ...
विधानसभा निवडणुकीचे मतदान सोमवारी पार पडले. परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शहर व ग्रामीण भागातील काही संवेदनशील मतदान केंद्रांना भेटी देऊन मतदान प्रक्रियेची माहिती घेतली. मतदार प्रक्रिया सं ...
लोकशाही बळकट करणाऱ्या निवडणुकीत पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावण्यास मिळाल्याबद्दल नव-युवा मतदारांनी मोठ्या उत्साहात मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. मतदान हा माझा हक्क आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी मी मतदान केले, असे अनेक नवमतदारांनी ठामपणे सांगत सेल्फी ...
कोल्हापूर जिल्ह्यांतील दहा मतदार संघात अत्यंत ईर्षेने ग्रामपंचायत निवडणूकीला होते तसे मतदान सोमवारी विधानसभा निवडणूकीसाठी झाले. राज्यात ५ वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर मतदारसंघात ७८. ३२ टक्के इतके झाले आहे. ...
मतदानाचा हक्क हा मूलभूत कर्तव्य असल्याच्या भावनेतून सोमवारी विधानसभेच्या मतदानासाठी सम्राटनगरातील पूजा नंदकुमार आयरे यांनी आपल्या तीन महिन्यांच्या जुळ्या मुलांसमवेत मतदानाचा हक्क बजावला. लहान मुलांसमवेत मतदारसंघात आल्याने सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे र ...
विधानसभा निवडणुकीसाठी आज, सोमवारी सकाळी सात वाजल्यापासूनच नागरिकांनी मतदानासाठी रांगा लावल्या. सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी २0.५३ टक्के मतदान झाले होते. दरम्यान, कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील जवाहरनगर हायस्कूल येथील मतदान केंद्रातील एव्हीएम यंत्रात बिघ ...
रुस्तम-ए-हिंद, डबल ‘महाराष्ट्र केसरी’ दादू दत्तात्रय चौगुले यांचे रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ७३ वर्षाचे होते. ...