कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व माल ट्रक वाहतुकदार व संघटनांचे प्रतिनिधी यांनी ९ आॅगस्ट क्रांती दिनापासून हमाली न देण्याची ठाम भूमिका घेतली आहे. ‘ज्याचा माल त्याचा हमाल’, ‘ज्याचा माल त्याचा विमा’ या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर को ...
आईचे भूत बाहेर काढतो, मुलीचे लग्न जमवितो, नवीन गाडीचा विधी, घरातून भूतबाधा, करणी दूर करण्यासाठी दोन भोंदू कुटुंबियाने आठ लाख रुपये घेवून जीवे मारण्याची धमकी देऊन महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संशयित मनीषा विद्याधर नाईक, तिचा पती विद् ...
दोन कोटी रुपयांच्या बेंच खरेदीप्रकरणी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण आणि वित्त विभागातील १० अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावल्या आहेत. या सर्वांकडून १0 दिवसांत खुलासा मागविण्यात आला आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटेपासूनच धुवांधार पाऊस कोसळत आहे. कोकणात जाणारा गगनबावडा मार्ग बंद झाला असून वैभववाडीकडून येणारा मार्ग बंद झाला आहे. जिल्ह्यातील चार इतर जिल्हा मार्ग व सात ग्रामीण मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे. ...
इडियट..., गेट आऊट... यांच्यावर एफआयआर दाखल करा, असे म्हणणाऱ्या मित्तल यांच्यासमोर पालकांसमवेत आलेले जिल्हा परिषद सदस्यही हतबल झाले. दुपारी चारच्या दरम्यान मित्तल यांच्या दालनासमोरच हा प्रकार घडला. ...
तौफिक मुल्लाणी यांनी ऋतुराज पाटील यांना उमेदवारी दिल्यास शंभर टक्के यशाची खात्री दिली.आपला स्वार्थ नाही, कोणालाही उमेदवारी दिली तरी ‘उत्तर’मधून कॉँग्रेस उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्नशील राहू. ...
कोल्हापूर जिल्'ासह शहरात पावसाने काहीशी उसंत घेतली असली तरी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. दिवसभरात एक फुटाने पाणीपातळीत वाढ झाली आहे. धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने राधानगरी व कुंभी धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्य ...
बदलापूर-वांगणी दरम्यानच्या पुरामुळे मध्य रेल्वेने कोल्हापूर-मुंबई मार्गावर धावणारी श्री महालक्ष्मी एक्सप्रेस दोन दिवसांपासून रद्द केली आहे. रेल्वे रद्द झाल्याने या मार्गावरून प्रवासासाठी आरक्षण केलेल्या १०७ प्रवाशांना रेल्वेने त्यांच्या तिकिटांचे एकू ...
एका बंद पेटीतून माणूस गायब करणे, रंगीबेरंगी पिसांचा तिरंगा झेंडा होतो, डोळ्यांच्या शक्तीने पाहता पाहता टेबल उचलले जाते,.. अशा अनेकविध रंजक जादूंची सफर रविवारी बालचमूंनी अनुभवली. जादूगार जितेंद्र रघुवीर यांच्या ‘चला जादूच्या दुनियेत’ बालमंच सदस्यांनी ...