कायमस्वरूपी समिती नियुक्त करण्यासाठी आणि आंदोलनाची धार पुन्हा तीव्र करण्यासाठी जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष रणजित गावडे यांनी सहा जिल्ह्यातील वकीलांची गाठीभेटी सुरू केल्या आहेत. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्या सोबत बैठक घेण्यासाठीही प्रयत ...
दोषदायित्व कालावधीतील किती रस्ते खराब झाले आणि ते दुरुस्त करुन घेण्याकरीता प्रशासकीय पातळीवर कशा प्रकारचे प्रयत्न सुरु आहेत, अशी विचारणा कृती समितीचे अशोक पोवार व रमेश मोरे यांनी केली. त्यावेळी शहर अभियंता सरनोबत यांनी शहरातील १९ रस्ते खराब झाले आहेत ...
ही समस्या लक्षात घेउन नगरसेवक ठाणेकर यांनी या लाईन्स बदलणेबाबत नागरीकांना वचन दिले होते. या उपक्रमाचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव, ज्येष्ठ कार्यकर्ते भाऊसाहेब गणपुले यांनी स्तुती केली. ...
ठेवलेल्या जागेवरील चावी घेऊन दरवाजाजवळ येताच त्यांना दरवाजा उघडा दिसला. आत पाहिले असता तिजोरी उघडी दिली. सोन्याचा डबाही खाली पडलेला होता. त्यातील सोनाचा नेकलेस, टॉप्स व मंगळसूत्र असे दोन तोळे सोन्याचे दागिने व किरकोळ रक्कम चोरीस गेल्याचे लक्षात आले. ...
कोल्हापूरचे चित्रकार विजय टिपुगडे म्हणाले, ‘कर्नाटक शासनाकडून नवे चित्रकार घडविण्यासाठी अनेक प्रोत्साहनपर योजना राबविल्या जातात, ही बाब कौतुकास्पद असून, त्याचे अनुकरण होणे गरजेचे आहे. ...
काश्मीरमधील परिस्थिती पाहिल्यानंतर राज्यपाल व राष्ट्रपतींकडे भेटीची मागणी केली होती; पण त्यांची वेळ न मिळू शकल्याने या शिष्टमंडळाने वेळ मिळावा, यासाठी पत्रव्यवहार केला आहे. पुढील आठवड्यात वेळ मिळाल्यानंतर काश्मीरमधील सफरचंद व केशर उत्पादक शेतकºयांच्य ...
तृतीयपंथीयांना लग्न करावेसे वाटते; परंतु त्यांना कायद्याने तशी तरतूद नाही. ती मिळणे गरजेचे आहे. त्यांच्या आरोग्यासाठी शासनाने पुढाकार घेतला पाहिजे. ...
समितीचे सभापती बाबासाहेब लाड, उपसभापती संगीता पाटील, संचालक कृष्णात पाटील, नेताजी पाटील, सचिव मोहन सालपे यांनी दोन्ही घटकांशी चर्चा केली; पण त्यांनी ऐकले नाही. त्यानंतर शनिवारी रात्री समिती पदाधिकाऱ्यांनी आमदार विनय कोरे यांची भेट घेतली. ...
कोल्हापुरात इतकी जुनी वृक्षसंपदा फार कमी आहे. वर्षातील चार महिने येथील झाडांवर स्थलांतरित पक्ष्यांचा अधिवास असतो; त्यामुळे या झाडांची जागा सोडून बांधकाम करावे, अशा मागणीचे निवेदन परिसरातील नागरिक मिलिंद यादव यांनी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना द ...
राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये विविध अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या पाच लाख ७१ हजार ३२४ विद्यार्थ्यांनी १५ आॅक्टोबरपर्यंत समाजकल्याण विभागाकडे शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले आहेत. त्यातील ८७ हजार ८०१ विद्यार्थ्यांचे अर्ज शिक्षण संस्थांनी तपासून मंजूर केले ...