शहरातील वाहनांची संख्या तसेच कमी पडणारे रस्ते यांचा वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला असून, वाहनधारकांची कोंडी होताना पाहायला मिळत आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी ज्या-ज्या उपाययोजना कराव्या लागतील, त्या-त्या केल्या जातील. वाहतुकीला शिस्त लागली की आपोआप वाह ...
या स्पर्धेत विराज पाटील याने १० मीटर एअर रायफल पीपसाईटमध्ये वरिष्ठ, कनिष्ठ व यूथ गटात तीन सुवर्णपदके पटकाविली. त्याला उत्कृष्ट नेमबाजाचा किताब बहाल करण्यात आला. त्याने भोपाळ येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय नेमबाजी स्पर्धेतही एक सुवर्ण व कांस्य पदकाची क ...
ही माहिती समजल्यावर विभाग नियंत्रक सागर पळसुले यांनी याची गांभीर्याने दखल घेत विजयपूरच्या विभाग नियंत्रकांशी संपर्क साधला. संबंधित गाडीला वाहतूक परवाना असून, कर्मचाºयाला केलेल्या धक्काबुक्कीचा निषेध केला. यावेळी तेथील अधिकाºयाने दिलगिरी व्यक्त करून क ...
करवीर पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर दोघांच्याही पालकांना बोलावून घेतले. याठिकाणी जबाब घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात दिले. आठ दिवस गायब झालेल्या मुलांना पाहून पालकांचे डोळे भरून आले. त्यांनी हवालदार तौसीफ मुल्ला यांचे आभार मानले. मुलांनीही आम्ही चु ...
शून्यावरून चार आमदार निवडून देणारा हा जिल्हा आहे. शिवाय पाच जागा लढवून त्यांतील चार जिंकल्या आहेत. या जागा निवडून आणण्यात आमदार सतेज पाटील यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. ...
भाजपचे राज्य सरचिटणीस सुरेश हाळवणकर यांना पराभूत करून निवडून आलेल्या प्रकाश आवाडे यांनी आश्चर्यकारकरीत्या भाजपला पाठिंबा दिला आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. आता आवाडे काँग्रेससोबत राहिले असते तर राज्यात त्यांना मंत्रिपद मिळाले असते, ...
रत्नागिरी आगारामध्ये स्पेअर पार्टस्चा अभाव, शिवाय डिझेल टंचाईमुळे वाहतुकीवर परिणाम झाला. सलग दोन दिवस ग्रामीण व शहरी मार्गावरील वाहतुकीच्या ६००पेक्षा अधिक फेऱ्या बंद राहिल्याने ९ लाखाचा फटका बसला. रत्नागिरी आगाराचे मासिक उत्पन्न ४ कोटी ६२ लाख आहे. १२ ...