कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून ऋतुराज पाटील, मधुरिमाराजे किंवा थेट माजी आमदार मालोजीराजे व दौलत देसाई या नावांवर पक्षाच्या केंद्रीय समितीत गांभीर्याने विचार सुरू आहे. मधुरिमा किंवा मालोजीराजे यांनी निवडणूक लढविण्याबद्दल स्वत: शाहू ...
आॅगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील गावांना महापूराचा जबरदस्त फटका बसला. यामुळे परिसरातील शेती, घरे, लघुद्योग, जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी दाखल झालेल्या केंद्रीय पथकाने आज दिवसभरात अनेक ...
करवीर तालुक्यातील शंभर टक्के पूरग्रस्त गाव असलेल्या आरे गावांने आम्हांला धान्याची मदत आता पुरे, ही मदत अन्य गावांना द्या अशी भूमिका घेतल्याने आता या गावांसाठी आर्थिक स्वरुपातील मदतीचा ओघ सुरु झाला आहे. आपल्याला पुरेशी मदत मिळाल्यावर नको म्हणायची दानत ...
महापुराच्या पाण्याने पूर्णपणे वेढले गेलेल्या जिल्ह्यातील १३ गावांचे संपूर्ण पुनर्वसन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रक्रिया सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून या १३ गावांमध्ये गावसभा घेऊन ग्रामस्थांचे मत जाणून घेतले जात आहे; मात्र बहुतांशी ठिकाणी ग्र ...
पुरात घर कोसळलेल्या कबुरे कुटुंबीयांच्या मदतीसाठी कोल्हापुरातील तालीम संस्था व दानशूर व्यक्ती धावल्या आहेत. यात त्यांचे घर पुन्हा बांधून देण्यासाठी मंगळवार पेठेतील राजर्षी शाहू तरुण मंडळाचे अध्यक्ष बाबूराव चव्हाण यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली. ...
आबालवृद्धांच्या लाडक्या गणपती बाप्पांचा मुक्काम यंदा सहा दिवस असणार आहे. रविवारपासूनच श्री गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे; त्यामुळे घरोघरी गौरी-गणपती आरासाची तयारी सुरू आहे. ...