"आता थांबवाय लागतंय" अशा आशयाचे फलक सद्या कागल तालुक्यायील मुख्य रस्त्यावर लावल्याचे दिसते.नेमकं कोणाला थांबवाय लागतंय याची चर्चा मात्र तालुक्यात जोरदार सुरू आहे. ...
कोल्हापूर शहरात आलेल्या पुराचे मुख्य कारण म्हणजे रेडझोन मधील बांधकामे आहेत. त्यामुळे येथील बांधकामे त्वरीत थांबवावीत, यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी २०१९ पूरग्रस्त कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र निदर्शने करण्यात आली. याव ...
विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या ठिकाणी निदर्शने करुन आंदोलकांनी काही काळ ठिय्या मारला. ...
ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्येपूर्वी सर्व संशयित आरोपींनी बेळगाव जवळील किणये येथे पाईप बॉम्ब प्रशिक्षण घेतले. त्यानंतर संशयित अमोल काळे, वासुदेव सूर्यंवशी यांचेसह आणखी तिघे कोल्हापूरातून एसटी बसने प्रवासात अडीच तासाच्या अंतरावरील जंगलव्याप्त भागात ...
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात २१ पोट मतदान केंद्रांची (सहाय्यकारी) भर पडणार आहे. सर्वाधिक प्रत्येकी आठ केंद्रे ही शिरोळ व इचलकरंजी विधानसभा मतदार संघातील आहे. त्याबाबतचा प्रस्ताव नुकताच जिल्हा निवडणूक विभागाने भारत निवडणूक आयोगाकडे मंजुरीसाठ ...
मोबाईल इंटरनेटवर खेळल्या जाणाऱ्या पबजी गेमच्या आहारी शेकडो लहान मुलांसह तरुणवर्ग गेला आहे. ही मुले २४ तासांपैकी १४ ते १६ तास मोबाईल हातात घेऊन खेळत असतात. यामुळे त्यांच्या एकाग्रतेवर परिणाम होऊन अनेक मुलांना मानसिक आणि शारीरिक समस्या जाणवू लागल्या आह ...
शिवाजी विद्यापीठातील विविध ४२ विषयांच्या एम. फिल., पीएच. डी. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी बुधवार (दि. १८) ते शुक्रवार (दि. २०) परीक्षा होणार आहेत. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील केंद्रांवर आॅफलाईन पद्धतीने प्रवेश परीक्षा होणार आहे. ...
अतिवृष्टीमुळे गेल्या दोन महिन्यांपासून बाजारातून मेथी दुर्मीळ झाली होती. आता हिरव्यागार मेथीच्या पेंढ्यांनी बाजार फुलला असून, पेंढीचा दर १0 रुपये झाला आहे. कोथिंबीरचीही तशीच परिस्थिती असून, दरही १0 रुपयेच आहेत. ...
कोल्हापूर : महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या महास्वच्छता अभियानाचा सलग एकविसावा रविवार असून यात विवेकानंद ... ...