किरकोळ बाजारात कांदा ७० रुपये किलोपर्यंत गेला असून, तोही दुय्यम प्रतीचा आहे. सीताफळाची आवक वाढली असून, गत आठवड्याच्या तुलनेत दरात घसरण झाली आहे. भाजीपाल्याचे दर स्थिर राहिले असले तरी कडधान्य मात्र थोडेसे तेजीत आहे. ...
दीपावलीनिमित्त गेल्या पाच दिवसांपासून मिळालेल्या सुट्ट्यांमुळे कोल्हापूरच्या करवीरनिवासीनी अंबाबाई देवीचे लाखो भाविकांनी दर्शन घेतले. रविवारी तर भाविकांची मांदियाळीच फुलली होती. ...
राधानगरी, गगनबावडा, पन्हाळा, रंकाळा, सह्याद्रीच्या रांगा यासह ग्रामीण भाग आपल्या कुंचल्यातून साकारल्याने १९७० ते ९० च्या दशकातील कोल्हापूरचा निसर्गच चित्रकार एम. आर. देशमुख यांच्या चित्रातून उमटला आहे. चित्रातून साकारलेला हा आविष्कार पाहण्यासाठी कलार ...
गावी जाण्यासाठी केवळ सात रुपयांची गरज असताना, सापडलेली चाळीस हजार रुपयांची रक्कम प्रामाणिकपणे परत करणाऱ्या धनाजी जगदाळे यांचा चिल्लर पार्टीने केलेल्या सत्काराने माणुसकी भारावून गेली. ...
नुकसानग्रस्तांच्या भावना जाणून घेतल्या असून त्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. अटी, शर्ती बाजूला ठेवून शेतकरी, बागायतदार, मच्छिमार यांना नुकसान भरपाई मिळावी अशी आमची मागणी आहे. असे युवासेना प्रमुख आमदार आदित्य ...