देशात १५0 हून अधिक साखर कारखाने विविध कारणांनी बंद पडले असून, त्या कारखान्यांतून थेट उसापासून इथेनॉल निर्मिती करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी जैव इंधन शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शामराव देसाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच ...
महापूर, अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी अगोदरच आर्थिक अरिष्टात सापडला असताना परतीच्या पावसाने त्यांचे पुरते कंबरडे मोडले आहे. महापुरातील नुकसानभरपाई अद्याप सरकारच्या तिजोरीत असल्याने परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई कधी मिळणार? मा ...
अतिवृष्टी आणि महापुरामुळे शहरातील रस्ते खराब झाले आहेत. महापालिका प्रशासनावर सर्वच थरातून ताशेरे ओढले जात आहेत. परिणामी रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने करून घेण्याचे आदेश आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना दिले होते. य ...
पुणे विभागीय पदवीधर आणि शिक्षक आमदार निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ६ हजार ९०० जणांनी मतदार नोंदणीची प्रक्रिया सोमवारपर्यंत पूर्ण केली. मतदार नोंदणी करण्याची बुधवारी (दि. ६) सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुदत आहे. ...
अल्पावधीतच रसिकप्रिय झालेल्या मराठी ‘हिरकणी’ या सिनेमाचा स्टोरीबोर्ड कोल्हापूरचा चित्रकार कलावंत स्वप्निल पाटील याने बनविला आहे. त्याने काढलेल्या चित्रांच्या आधारेच सिनेमातील अनेक प्रसंगांचे चित्रीकरण करण्यात आले आहे. ...
पुण्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या साडी वाटपाच्या विरोधात कोल्हापुरात काही जणांनी लंगोट वाटपाचा प्रकार अशोभनीय आहे, अशा शब्दांत शहरातील तेरा तालीम संस्थांनी प्रसिद्धिपत्रकद्वारे निषेध नोंदविला आहे. ...
राज्य हौशी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून, सर्वच नाट्यप्रयोगांची वेळ सायंकाळी सातनंतर करावी, अशी मागणी परिवर्तन कला फौंडेशनतर्फे राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे करण्यात आली आहे. ...
पुण्यात काही दिवसांपूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या एक लाख साडी वाटपाचे पडसाद रविवारी कोल्हापुरात उमटले. येथील शाहू सेनेतर्फे भवानी मंडपातील मोतीबाग तालमीसमोर पैलवानांना लंगोट वाटून साडी वाटपाचा निषेध करण्यात आला. हे आंदोलन करू नये या ...