कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात अनेक संकल्पना रूढ केल्या आहेत. याचा दाखला आपल्याला गड-किल्ल्यांची पाहणी केल्यानंतर कळेल. सातत्याने नवीन इतिहास आणि सत्य इतिहास जगासमोर मांडण्यासाठी मोडी लि ...
कोल्हापूर : ‘तानाजी मालुसरे’ चित्रपटातून शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा विपर्यास केला आहे. ऐतिहासिक पुस्तकांमध्ये कोठेही नोंद नसणाऱ्या घटना चित्रपटातून दाखविण्याचा ... ...
जनतेच्या प्रत्येक सुखदु:खात धावून जाणारा आपण एक कार्यकर्ता आहे; पण अशा परिस्थितीमुळे गाठीभेटी घेता येत नसल्याचे आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे. ...
कोल्हापूर : स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी भाड्याने राहून आई-वडिलांचे नाते असल्याचा विश्वास संपादन करून जतच्या तरुणाने कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील दाम्पत्याला ... ...
प्रवासी भाड्यात आर्थिक लुबाडणूक, कागदपत्र नसणे आणि शिस्तीचे पालन न करणाºया शहरातील रिक्षाचालकांवर कारवाईसत्र सुरू आहे. सोमवारी दिवसभर मोहिम राबविण्यात आली. ...
मला रयत शिक्षण संस्थेचे मोलाचे सहकार्य लाभले. पुरस्काराची रक्कम एक लाख रुपये रयत शिक्षण संस्थेला आणि एक लाख रुपये इचलकरंजी येथे वाचनालय इमारतीसाठी प्रदान करतो. ...
‘स्वाभिमानी’चे प्रभावक्षेत्र असलेल्या हातकणंगले व शिरोळ तालुक्यांतील साखर कारखाने अद्याप बंदच आहेत. ‘दत्त-शिरोळ’, ‘गुरुदत्त-टाकळीवाडी’, ‘शरद-नरंदे’, ‘पंचगंगा-इचलकरंजी’, ‘जवाहर-हुपरी’ या कारखान्यांनी अद्याप ऊसतोड दिलेली नाही. ‘वारणा’ कारखान्याने बॉयलर ...