कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक (सीबीएस) येथील इन आणि आउटच्या प्रवेशद्वारांलागतच हातगाड्या लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी येथील हातगाड्या हटविण्यासाठी महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक आले. यावेळी फेरीव ...
मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्जातुन शासनाने महिलांना मुक्त करावे अन्यथा दहा दिवसांनी याच राष्ट्रीय महामार्गावर आत्मदहन करणार असा इशारा छत्रपती शासन कोल्हापूर जिल्हा महिला आघाडीच्यावतीने देण्यात आला.पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली पंचगंगा ...
कोल्हापूर येथील साहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातील सुनावणीसाठी सरकारी वकिलांना मदत होण्याकरिता साहाय्यक पोलीस आयुक्त संगीता अल्फान्सो-शिंदे यांची पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी नियुक्ती केली. त्यानुसार त्यांना नियुक्तीपत्र द ...
कळंबा कारागृहातील कैद्यांची क्षमता १८०० असून, सध्या २२०० इतके कैदी या ठिकाणी आहेत. मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात क्षमतेपेक्षा ४०० टक्के जादा कैदी आहेत. त्या तुलनेत कळंब्यात संख्या अतिरिक्त वाटत नाही. या ठिकाणी कैद्यांची देखभाल उत्कृष्ट आहे, असे प्रति ...
के.एम.टी.च्या ताफ्यातील १०२ बसेसपैकी तब्बल २४ बसेस गेल्या सहा-सात महिन्यांपासून सुट्या भागांअभावी बंद असून, रोजची चार हजार किलोमीटरची धाव कमी झाल्याची धक्कादायक माहिती गुरुवारी महापौर सूरमंजिरी लाटकर यांनी आयोजित केलेल्या आढावा बैठकीत समोर आली. आधीच ...
शिक्षकच राजकीयदृष्ट्या जास्त सजग असतात हे पुन्हा एकदा प्रत्ययास येत आहे. पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी सुरू असलेल्या मतदार नोंदणीत आतापर्यंत शिक्षकांची नोंदणी गतवेळेपेक्षा दोन हजारांनी जास्त झाली आहे, तर पदवीधरांना गेल्यावेळच्या टप्प्यापर्यंत पो ...
उंबरवाडी (ता. गडहिंग्लज) येथील हुतात्मा जवान जोतिबा चौगुले यांच्या कुटुंबीयांची शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी बुधवारी (दि. १८) भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या कुटुंबीयांना सावरण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या शहीद स्फूर्ती केंद् ...
‘सर्वाधिक बक्षिसांची स्पर्धा’ म्हणून गणल्या गेलेल्या ‘लोकमत महामॅरेथॉन’ कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटकातील अनेक धावपटूंसह सर्वसामान्य नागरिकांनीही नावनोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणीचा अंतिम काउ ...
ज्येष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव (वय ८७) यांचे गुरुवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. जाधव यांच्या निधनामुळे करवीरनगरीतील कलाक्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. ...
आरोग्याच्या दृष्टीने तंदुरुस्त राहण्याचा संदेश देणाऱ्या ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या यंदाच्या तिसºया पर्वातील सहभागासाठी नावनोंदणी करण्याकरिता आता मोजके दिवस उरले आहेत. नावनोंदणीची अंतिम मुदत शनिवार (दि. २१) पर्यंत आहे. लोकप्रियतेचे शिखर गाठलेल्या या महामॅ ...