या निवडणुकीसाठी भाजपचे निवडणूक प्रभारी खासदार मनोज कोटक उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पूर्ण झाली. सहा महिन्यांपूर्वीच भापजचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष म्हणून अॅड. द ...
या संस्थेचे दूध जेमतेम १०० लिटर आहे आणि ११ पैकी दहाच संचालक आहेत. विशेष म्हणजे दोन्ही गटांनी पाच-पाच संचालकांना हजर केले. महालक्ष्मी- येणेचवंडी (ता. गडहिंग्लज), संत जनाबाई, सैतवडे (ता. गगनबावडा), महालक्ष्मी, निवडे (ता. गगनबावडा), आदी संस्थांमध्ये ठरा ...
कोणत्याही क्षणी ती पाण्यात पडण्याची शक्यता होती, त्यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी तिला तातडीने ताब्यात घेऊन उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखविली नसती, तर ती महिला पाण्यात ...
जयप्रभा स्टुडिओची जागा विभाजन करण्याबाबतचे पडसाद बुधवारच्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत उमटले. भूपाल शेटे यांनी प्रशासनावर प्रश्नांचा भडिमार केला. ‘जयप्रभा’ प्रकरणी आयुक्त कार्यालयाकडून नगररचना कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला आहे. रामसिन्हा क ...
भारतीय जीवनशैली व आयुर्वेदशास्त्रात ‘योगा’ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हजारो वर्षांची परंपरा लाभलेल्या या योगाचे फायदे आता नागरिकांना कळू लागल्याने पुन्हा योग, आयुर्वेद यांकडे लोकांचा कल वाढला आहे ...
दिल्ली येथे झालेल्या ‘स्वच्छता दर्पण’ पुरस्कार वितरण समारंभासाठी प्रियदर्शिनी मोरे एकट्या गेल्याने त्याचा पदाधिकाऱ्यांना राग होता. जरी शासकीय अधिका-यांना बोलावले असले तरी किमान याची कल्पना नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना द्यायलाच हवी होती, असे त्यां ...
या ठिकाणी नंबर नसलेली कार येताच निरीक्षक सावंत यांच्यासह रणजित कांबळे व अन्य सहकाऱ्यांनी कारला पाठीमागून, तर पुढे लेनवर उभे असलेले पांडुरंग पाटील यांनी उजव्या व नामदेव यादव यांनी डाव्या बाजूने कव्हर केले. त्यांना पोलीस आहे, असे सांगून थांबण्याचा इशार ...
पुणे-बंगलोर महामार्गावर किणी टोलनाक्यावर पोलीसांच्या चकमकीत गंभीर जखमी झालेल्या राजस्थानमधील दोघा गँगस्टारच्या प्रकृत्तीत सुधारणा झाली आहे. ००७ या नावाने ही गँग राजस्थानमध्ये कार्यरत आहे. त्यांचा म्होरक्या शामलाल पुनिया उर्फ बिश्णोई आहे. या गँगकडून र ...
सीएए, एनआरसीविरोधात बहुजन मुक्ती मोर्चाने पुकारलेल्या भारत बंदला कोल्हापुरात अल्प प्रतिसाद मिळाला. निवडक कार्यकर्त्यांनी दसरा चौक ते बिंदू चौक पदयात्रा काढून एनआरसीच्या विरोधात घोषणा दिल्या. डीएनएच्या आधारावरच नागरिकत्व सिद्ध करावे, अशी मागणी घोषणेद् ...