शहरातील देशभूषण हायस्कूल आणि नेहरू हायस्कूल या केंद्रावर दुपारी बारा ते दोन यावेळेत परीक्षा घेण्यात आली. त्यासाठी असलेल्या प्रश्नपत्रिकेत शंभर गुणांसाठी दहा प्रश्न विचारले होते. त्यांचे स्वरूप हे विस्तारीत होते. इयत्ता पाचवीच्या ३८४, तर आठवीच्या २६६ ...
कोल्हापूरचा आमदार करायचा, अशी एकवाक्यता हवी. आम्ही जे सांगू ते तुम्ही ऐकले पाहिजे आणि तुम्ही त्याच्याशी बांधील राहिला पाहिजेत, असे आवाहनही मंत्री पाटील यांनी केले. ...
ही भारतीय लोकशाहीच्या मजबुतीसाठी चांगली बाब आहे. नागरिकत्व कायदा यापूर्वी पाच वेळा बदलला असताना कधीही एवढा प्रचंड विरोध झाला नाही. मात्र नागरिकत्व कायदा २०१९, संसदेद्वारे बहुमताने पास झालेला असतानाही याला विरोध होत आहे, याचा विचार केंद्रातील भाजप सरक ...
यावेळी वृक्षप्रेमी वेल्फेअर आॅर्गनायझेशन संस्थेकडून ‘मेंटेनन्स डे’निमित्त झाडांच्या देखभालीसंदर्भात अतिशय नेटके नियोजन केले. त्यांनी एकाच वेळी तीन पथकांद्वारे रुईकर कॉलनी, मुक्त सैनिक वसाहत, वाहतूक पोलीस कार्यालय बावडा, सुभाष रोड, शाहूपुरी, बागल चौक, ...
प्रा. सुकुमार कांबळे म्हणाले, गौतम बुद्धांचा धम्म म्हणजे माणसांचा शोध आहे. बुद्धांनी त्रिशरण, पंचशील व अष्टांग तत्त्वांतून जगाला प्रेरणा दिली. जग सुखी व्हायचे असेल तर बुद्धांशिवाय पर्याय नाही. बुद्धांच्या अष्टांगांमध्ये माणसाने कसे वागायचे व कसे जगाय ...
दरम्यान कसबा बीड गावातील शेतकरी यांनी या आंदोलनास पाठिंबा दिला आहे.व हे आंदोलन असेच सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुकुंद पाटील यांना दोन दिवसापासुन ताप आल्याने ते आजारी पडले आहेत ...
डोक्याला ट्राँलीचा जोराचा मार बसल्याने तो खाली पडला व ट्राॅलीखाली सापडले व दूरवर फरफटत नेले. डोक्याला गंभिर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले . घटनेची नोंद मुरगुड पोलिसात झाली असुन पोलीस पुढील तपास करत आहेत. ...
अतिवृष्टी आणि नंतर परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने खरिपातील कांद्याचे पीक अडचणीत आले, कांद्याचे उत्पादन कमी झाले आणि मागणी वाढल्याने बाजारात कांद्याचे दर गगनाला भिडले. किरकोळ बाजारात कांदा १५० रुपये किलोपर्यंत पोहोचला होता. मात्र गेल्या महिन्याभरा ...
कोल्हापूर : आर्थिक मंदी असली, तरी देखील आगामी वर्षामध्ये अर्थव्यवस्था सुधारण्याची नक्की संधी आहे. उद्योजकांना केंद्रीय अर्थसंकल्पाकडून अनेक अपेक्षा ... ...