सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत इमॅन्युअलच्या दोन, तर कैलास पाटीलच्या एका गोलच्या जोरावर प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’ने झुंजार फुटबॉल क्लबचा, तर पाटाकडील तालीम मंडळ ‘ब’ने खंडोबा तालीम मंडळ ‘ब’चा पराभव केला. ...
शिक्षणमहर्षी डॉ. व्ही. टी. पाटील यांच्या अथक प्रयत्नांतून स्थापन झालेल्या ताराराणी विद्यापीठाच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित केलेला विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला. त्याचे उद्घाटन संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. ...
माणुसकी आणि आपुलकी दाखवायची आहे, याच उद्देशाने ‘एक घास... भुकेलेल्यांसाठी!’ या उपक्रमाला प्रतिसाद देत रविवारचा दिवस बिंदू चौकात ‘रोटी डे’ म्हणून साजरा करण्यात आला. आवाहनानुसार जमा झालेली भाकरी, चपाती, भाजी व इतर शिजविलेले पदार्थ गरजवंतांपर्यंत पोहोचव ...
मूक-बधिर मुलांना बोलते करत त्यांना मुख्य प्रवाहात आणून सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगण्यासाठी नवी उमेद निर्माण करणाऱ्या मूक -कर्णबधिर असोसिएशनच्या रौप्य महोत्सवानिमित्त स्नेहमेळावा रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ...
पंचगंगा स्मशानभूमीतील खराब झालेल्या विसावा शेडच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तत्कालीन आमदार राजेश क्षीरसागर यांच्या २० लाखांच्या निधीतून हे काम होत आहे. प्रशस्त बैठक व्यवस्था आणि मुबलक पाण्याची सोय करण्यात आली आहे. अंत्यविधी आणि रक्षावि ...
उष्मा वाढू लागल्याने कलिंगडे, काकडी व लिंबूच्या मागणीत वाढ झाली आहे. कलिंगडांची आवक अद्याप कमी असल्याने दर काहीसे चढेच राहिले आहेत. किरकोळ बाजारात ३० पासून ५० रुपयांपर्यंत दर राहिला आहे. पंधरा दिवसांपूर्वी दहा रुपयांना बुट्टीभर मिळणारे लिंबू आता दहा ...
कोल्हापुरात १९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती महोत्सवाला शनिवारपासून दिमाखात प्रारंभ झाला. ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष, छत्रपती शिवरायांचे पोवाडे, फडफडणाऱ्या भगव्या झेंड्यांसह हलगीच्या कडकडाटवर घुमणाऱ्या मर्दानी ...
कोल्हापूर महापालिकेच्या वतीने शहरामध्ये रविवारी राबविलेल्या महास्वच्छता अभियानामध्ये सहा टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले. स्वच्छता मोहिमेचा हा ४२ वा रविवार असून, या अभियानामध्ये शहरातील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, सामाजिक संस्थांचा सहभाग होता. ...
कावळ्याचा संबंध नैवेद्याशी आहे आणि नैवेद्याचा प्रथा-परंपरांशी. माणसाचे निधन झाल्यावर रक्षाविसर्जनाला नैवेद्य ठेवण्याची प्रथाही कालबाह्य झाली आहे. नव्हे, ती मूळ प्रथाच चुकीची आहे. त्यातून आपण फक्त आणि फक्त अन्नाची नासाडी करून मानसिक अपंगत्वाचेच दर्शन ...
राष्ट्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री सीतारामन यांनी प्रस्तावित केलेल्या प्रत्यक्ष करविषयक सुधारणा व तरतुदी या करदात्यांविरोधी आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरले. याउलट सरकारने प्रथमच करदात्यांना स्वत:च्या आर्थिक भवितव्याचे स्वरूप ठरविण्यासाठी पर्याय उपलब्ध कर ...