फ्रायडेज फॉर फ्यूचर या संस्थेमार्फत ‘कार्बनमुक्त कोल्हापूर २०२५’ ही मोहीम राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून सुरू झाली आहे. पाण्याविषयीच्या पर्यावरण खेळातून सुरू झालेल्या या मोहिमेत कोल्हापुरातील ९ शाळांनी सहभाग घेतला असून, अजून ११ शाळा या आठवड्या ...
कोणत्या गोष्टीमुळे आपत्ती ओढवू शकते, याचा विचार करून प्रत्येक विभागाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व आपत्ती व्यवस्थापन समितीची छत्रपती शिवाजी सभागृहात बैठक गुरुव ...
इराणमध्ये अडकलेल्या कोेल्हापूर, सांगली, अकलूज (सोलापूर), पुणे येथील ४४ पर्यटकांच्या वैद्यकीय तपासणी गुरुवारी रात्री भारतातून दाखल झालेल्या पथकांकडून करण्यात आली, अशी माहिती सहल आयोजक मुन्ना सय्यद यांनी दिली. हे पर्यटक भारतात आल्यानंतर त्यांची वैद्यकी ...
महापूरकाळात नुकसान झालेल्या कृषीपंपांना भरपाईपोटी कोल्हापूर जिल्ह्यासाठी १३ कोटी ८४ लाख रुपये दिले जातील. येत्या अर्थसंकल्पात त्यासाठी स्वतंत्र तरतूद करण्यास अर्थमंत्र्यांना सांगू, असे आश्वासन राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी राज्य इरिगेशन फेडरे ...
देवस्थानच्या अटी व शर्तींचा भंग केल्याने मोरेवाडी (ता.करवीर) येथील ३ एकर ६ गुंठे (एक हेक्टर २६ आर) जमीन आर. एल. तावडे फौंडेशनच्या किशोर तावडे यांच्याकडून समितीने गुरुवारी ताब्यात घेतली. ही जमीन करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या मालकीची असून त्यावर बेकाय ...
कोरोनाला घाबरू नका, काळजी घ्या, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे. कोरोनासंदर्भात आरोग्य विभागाशी निगडित अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ...
सीपीआर रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, महापालिका वैद्यकीय विभाग आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाने कोरोना विषाणूच्या खबरदारीसाठी योग्य ते नियोजन करावे. ‘एन-९५’मास्कची खरेदी करण्याबरोबरच विलगीकरण कक्ष तयार करावेत. खासगी रुग्णालयांमध्येही विलगीकरण कक्ष क ...
आपत्कालीन परिस्थितीत स्वत:च्या जिवाची पर्वा न करता दुसऱ्याचा जीव वाचविणारेच असुरक्षित आहेत. महापालिकेतील अग्निशमन दलातील ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांची ही स्थिती आहे. तुटपुंज्या पगारासाठी त्यांना जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे. रिक्त जागांवर कायम ...
मार्गाचा सर्व्हे आणि भूमिपूजन होऊन तीन वर्षे उलटली, तरी ‘कोल्हापूर-वैभववाडी’ रेल्वेचे काम पुढे सरकलेले नाही. या कामाला अद्याप प्रत्यक्षात सुरुवात झालेली नाही. त्यामुळे कोल्हापूरकरांचे स्वप्न असणाऱ्या या रेल्वेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...