जनता कर्फ्यू यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यामुळे नागरिकांना घरात थांबविण्यासाठी वीजपुरवठा अखंडित ठेवणे महत्त्वाचे होते. त्या अनुषंगाने ऊर्जामंत्री डॉ. नितीन ...
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रवेशद्वाराजवळील महापालिकेच्या पथकाकडून दिवसभरात ३३३ वाहनांमधील चार हजार ३०२ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. ...
तिरडी स्मशानात घेऊन जाताना ‘येतोस का डबल सीट?’ अशी चेष्टा करण्यात माहीर असलेल्या कोल्हापूरकरांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या कर्फ्यूलाही सोडले नाही. ‘आलाय कोरोना तर घरात बसा ना!’ असा संदेश सर्वत्र धुमाकूळ घालत असताना कोल्हापूरकरांनी मात्र सु ...
‘बाबांनो, तुम्ही आमच्यासाठी एवढं करता, तुम्हाला चांगले आरोग्य लाभो’ हे शब्द आहेत एका माउलीचे. ‘जनता कर्फ्यू’साठी गस्तीवर असणाऱ्या ‘आयबाईक’ पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांचे औक्षण करतेवेळी या महिलेने काढलेले हे उद्गार. ...
जुलै-आॅगस्टमधील महापुरातून सावरतो न सावरतो तोच ‘कोरोना’मुळे पश्चिम महाराष्ट्रातील अर्थव्यवस्था पुरती ठप्प झाली आहे. आर्थिक वर्ष संपण्यास दहा दिवस आहेत आणि वसुली सोडाच पण घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. हे संकट आणखी किती दिवस राहणार याचा अंदाज नसल् ...
ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाºयांची याहून अवस्था बिकट आहे. सध्या मुंबई, पुणे तसेच परदेशातूनही अनेकजण आपापल्या गावी येत आहेत. अशा लोकांची तपासणी करण्याचे काम प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकाºयांवर सोपविण्यात आले आहे. ...
कोल्हापूर : बालकांची रोगप्रतिकारशक्ती मुळातच कमी असल्याने सर्वांत आधी कोणत्याही विषाणूची लागण त्यांनाच जास्त होते. संसर्ग झालेल्यांपैकी मृत्यूचे प्रमाण ... ...
कोल्हापूर : परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवण्याची व्यवस्था करा. त्याचबरोबर ज्यांना घरी अलगीकरण होण्याची व्यवस्था नाही अशांनाही ... ...