शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

कदापिही भाजपात जाणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 5:26 AM

सामान्य शेतक-यांना केंद्रबिंदू मानून आतापर्यंत वाटचाल केली.

कोल्हापूर : सामान्य शेतक-यांना केंद्रबिंदू मानून आतापर्यंत वाटचाल केली. पण काही मंडळींनी भाजप प्रवेशाशी नाव जोडून बदनामी करण्याचा ठेकाच घेतला असला तरी आपण भाजप प्रवेश करणार नाही, अशा शब्दांत कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी भाजप प्रवेश चर्चेला पूर्णविराम दिला. माझ्या भाजप प्रवेशाच्या अफवा पसरवणारे सरकारमधून कधी बाहेर पडणार, याचा शोध घेणार असल्याचा टोलाही खोत यांनी ‘स्वाभिमानी’चे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांना हाणला.शाहूवाडी येथे कृषी विभागाच्या कार्यक्रमासाठी राज्यमंत्री खोत बुधवारी आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ही स्पष्टोक्ती दिली. ‘स्वाभिमानी’चे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांच्यावरही त्यानी हल्ला चढविला. सहानुभूतीसाठी आपण कधी चळवळ केली नाही. आयुष्यात कुणामध्ये फूट पाडण्याचे काम केले नाही; पण काही मंडळींनी यासाठीच आतापर्यंत काम केले, असे खोत म्हणाले. आम्ही महाराष्टÑातील शेतकºयांसाठी अनेकवेळा पदयात्रा काढल्या, पण आमच्या पायाला कधी फोड आले नाहीत. कारण आमचे वडील वारकरी होते, त्यांनी अनेक वाºया केल्या होत्या, त्यांचा वारसा मी चालवला. त्यामुळे आमचे पाय वडिर्लोजित मजबूत असल्याचा टोलाही खोत यांनी लगावला.>दसºयाला घोषणा?दसºयाच्या मुहूर्तावर नवीन शेतकरी संघटनेची घोषणा करण्याचे संकेतही सदाभाऊंनी दिले. महाराष्टÑातील सामान्य शेतकºयांनी माझ्यावर प्रेम केले. त्या सर्वांना विश्वासात घेऊन पुढील निर्णय घेणार आहे, असेही त्यांनी सांगितले.