शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

राष्टवादीने ‘गड’ राखले  : ताकद वाढविण्यासाठी मिळाली ऊर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 2:35 PM

विधानसभेच्या चार जागा लढण्याची तयारी राष्टÑवादीने केली होती; पण आघाडीच्या जागावाटपात ‘शिरोळ’ची जागा ‘स्वाभिमानी’ला गेल्याने ‘राधानगरी’, ‘कागल’ व ‘चंदगड’ याच जागा त्यांना मिळाल्या.

ठळक मुद्देकागलचा गड हसन मुश्रीफ यांनी कायम राखला; पण ‘राधानगरी’त के. पी. पाटील यांचा पराभव पक्षाला रोखता आला नाही.

कोल्हापूर : जिल्ह्यात तीनपैकी दोन जागा जिंकत राष्टवादी कॉँग्रेसने आपला ‘गड’ कायम राखला. राधानगरीत मात्र पराभव टाळण्यात पक्षाला यश आले नाही. विधानसभा निवडणुकीतील ऊर्जा घेऊन राष्टवादीला जिल्ह्यात भक्कम बांधणी करावी लागणार आहे.

एकेकाळी कोल्हापूर जिल्हा राष्टÑवादी कॉँग्रेसचा बालेकिल्ला होता. बारापैकी निम्मे आमदार आणि तीन मंत्री या पक्षाचे होते. २०१४ ला कागलमधून हसन मुश्रीफ, तर चंदगडमधून संध्यादेवी कुपेकर हे दोघेच निवडून आले होते; पण मध्यंतरीच्या काळात पक्षात मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने अनेक तालुक्यांत पक्षावर अस्तित्व शोधण्याची वेळ आली. लोकसभा निवडणुकीत तर उरलीसुरली जागाही राखता आली नाही. विधानसभेच्या चार जागा लढण्याची तयारी राष्टÑवादीने केली होती; पण आघाडीच्या जागावाटपात ‘शिरोळ’ची जागा ‘स्वाभिमानी’ला गेल्याने ‘राधानगरी’, ‘कागल’ व ‘चंदगड’ याच जागा त्यांना मिळाल्या. त्यात संध्यादेवी कुपेकर यांनी रिंगणातून माघार घेतल्याने चंदगडमध्ये पेच निर्माण झाला होता. शेवटच्या क्षणी ‘गोकुळ’चे संचालक राजेश पाटील यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी बाजी मारली. कागलचा गड हसन मुश्रीफ यांनी कायम राखला; पण ‘राधानगरी’त के. पी. पाटील यांचा पराभव पक्षाला रोखता आला नाही.

राष्टÑवादीने गड कायम राखला असला तरी या ऊर्जेतून पक्षाला ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. इतर मतदारसंघांत कमकुवत असलेल्या कार्यकर्त्यांना बळ देऊन तिथे ताकद वाढविण्याचे आव्हान पक्षनेतृत्वावर आहे.

  • ‘यड्रावकर’ राष्टÑवादीसोबतच राहणार?

राष्टÑवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी अपक्ष म्हणून बाजी मारली. त्यांनी पक्षासोबतच राहावे, यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू असल्याचे समजते. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफ