शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

‘अमूल’च्या विरोधात राज्यातील दूध संघांनी एकत्र यावे, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 14:20 IST

‘गोकुळ’चे नूतन अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी मंत्री विखे-पाटील यांची घेतली भेट

कोल्हापूर : ‘अमूल’ दूध संघाचे आव्हान परतावून लावण्यासाठी राज्यातील सर्व दूध संघांनी एकत्र येण्याची गरज असून, कर्नाटक, तामिळनाडू सरकारने ‘अमूल’च्या विरोधात जशी भूमिका घेतली, तशीच भूमिका महाराष्ट्र सरकारने घ्यावी. यासाठी ‘महानंद’ने पुढाकार घ्यावा, राज्य सरकार ताकदीने मागे उभे राहील, अशी ग्वाही राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.‘गोकुळ’चे नूतन अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी मंत्री विखे-पाटील यांची अहमदनगर येथे भेट घेतली. त्यावेळी महाराष्ट्रातील दूध व्यवसाय आणि त्यापुढील आव्हाने याबाबत चर्चा झाली. दुधाचे उत्पादन वाढत, गुणवत्ता व मार्केटिंग आदी विविध विषयांवर भेटीत चर्चा झाली. यावेळी पी.टी. शिंदे, अजित पाचुंदकर आदी उपस्थित होते.लवकरच ‘महानंद’ सोबत बैठकराज्यातील दूध व्यवसायासमोरील अडचणी व ‘अमूल’चे आव्हान याबाबत लवकरच राज्यातील दूध संघ व ‘महानंद’ सोबत बैठक घेणार असल्याचे मंत्री विखे-पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmilkदूधRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलGokul Milkगोकुळ