शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

शाश्वत विकासासाठी समर्पित, कल्पक उत्तरे शोधूया : ई. रवींद्रन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 9:04 PM

शाश्वत विकास हा आता फक्त मानवी गरजांपुरता नाही. त्यासाठी सर्व विद्यमान पर्यावरण घटकांचा एकत्र विचार करून सर्वांनी सहभागी होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सदस्य सचिव ई. रवींद्रन यांनी शुक्रवारी येथे केले.

ठळक मुद्दे शाश्वत विकासासाठी समर्पित, कल्पक उत्तरे शोधूया : ई. रवींद्रन ‘सायबर’मधील पर्यावरणविषयक परिषद

कोल्हापूर : शाश्वत विकास हा आता फक्त मानवी गरजांपुरता नाही. त्यासाठी सर्व विद्यमान पर्यावरण घटकांचा एकत्र विचार करून सर्वांनी सहभागी होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सदस्य सचिव ई. रवींद्रन यांनी शुक्रवारी येथे केले.येथील छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट आॅफ बिझनेस एज्युकेशन अ‍ॅँड रिसर्च सेंटर (सायबर) मध्ये पर्यावरण विभाग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांच्यातर्फे आयोजित एकदिवसीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या परिषदेचा विषय ‘शाश्वत विकास : २१व्या शतकाची उद्दिष्टे ’ असा होता. यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे विभागीय अधिकारी प्रशांत गायकवाड प्रमुख उपस्थित होते.

या कार्यक्रमास सायबरचे माजी संचालक डॉ. व्ही. एम. हिलगे, संचालक डॉ. प्रदीप वायचळ, शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागातील प्रा. डॉ. व्ही. बी. ककडे, रवींद्र आंधळे, एन. एम. गुरव, वाय. बी. सोनटक्के, पी. एम. रोहाना, उल्हास परळीकर, राजेंद्र पोंडे, हेमंत शहा उपस्थित होते. डॉ. एस. डी. कदम यांनी प्रास्ताविक केले. प्रा. रसिया पडळकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डी. एस. माळी यांनी आभार मानले.

 

 

टॅग्स :environmentपर्यावरणcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर