शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

पत्रकार वारिशे मृत्यू प्रकरणात कुणाला पाठिशी घालणार नाही, मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही 

By समीर देशपांडे | Updated: February 11, 2023 19:08 IST

खासदार संजय राऊत यांनी केलेल्या ट्वीटबाबत विचारले असता म्हणाले, उत्तरही देण्याची गरज नाही

कोल्हापूर : पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या मृत्यू प्रकरणामध्ये मी स्वत: लक्ष घातले आहे. हा लोकशाहीवरचा हल्ला असून कोणत्याही परिस्थितीमध्ये यातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कोल्हापुरातील कणेरी येथील सिध्दगिरी मठावर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही ग्वाही दिली.शिंदे म्हणाले, ही घटना घडली त्याच दिवशी मी जिल्हा पोलिस प्रमुखांशी बोललो आहे. पत्रकार आपला जीव धोक्यात घालून चुकीचं होत असेल ते किंवा जे चांगले होते ते जनतेपर्यंत पोहोचवत असतात. त्यामुळेच त्यांच्यावरचा हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला आहे. संबंधितांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना कोणीही पाठीशी घालता कामा नये. कठोरात कठोर शिक्षा केली जावी याबद्दल कोणाचेच दुमत असणार नाही. याबाबत योग्य सुचना दिल्या आहेत.याबाबत संजय राऊत यांनी केलेल्या ट्वीटबाबत विचारले असता ते म्हणाले, मला राजकारणात जायचे नाही. याचे उत्तरही देण्याची गरज नाही. परंतू कोणाशीही पाठीशी घातले जाणार नाही असे शिंदे यांनी स्पष्ट केले.'...तर राज्य कोणत्या दिशेने चाललंय, हे समजून घ्यावं'या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी देखील आपलं मत व्यक्त केलं आहे. पत्रकारांचीही अवस्था अशी झाली असेल तर राज्य कोणत्या दिशेने चाललंय, हे समजून घ्यावं, असं शरद पवार म्हणाले. तसेच पत्रकार वारिसे प्रकरणाची सखोल चौकशी करा, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJournalistपत्रकारDeathमृत्यूChief Ministerमुख्यमंत्रीEknath Shindeएकनाथ शिंदे