शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

कमळ फुलवण्यासाठी भाजपने देशाचा चिखल केलाय, नाना पटोलेंचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 19:15 IST

कोल्हापूरमधूनच भाजपच्या पतनाची सुरुवात होईल.

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यातील दिग्गज नेत्यांनी कोल्हापुरात हजेरी लावली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये काटे की टक्कर होणार आहे. दोन्ही पक्षासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. यातच आज, शनिवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेवेळी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले.केंद्र सरकार आरक्षण मोडीत काढत असून हे देशाला घातक आहे. कमळ फुलवण्यासाठी भाजपने देशाचा चिखल केल्याची जहरी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.पटोले म्हणाले, भाजपला देशात समान नागरी कायदा आणण्याचा आहे. त्यादृष्टीने त्यांची पावले पडत असून राजर्षी शाहू महाराजांचा विचार संपुष्टात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. सामान्य माणसांमध्ये केंद्र सरकारच्या कारभाराविरोधात चीड आहे. धर्मा-धर्मात तेढ निर्माण करण्याचा डाव सामान्य माणसाने ओळखला आहे. त्यामुळे कोल्हापूर उत्तरमध्ये जयश्री जाधव या मोठ्या फरकाने विजयी होतील आणि कोल्हापूरमधूनच भाजपच्या पतनाची सुरुवात होईल. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे आदी उपस्थित हाेते.शाहू जन्मस्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देऊशाहू जन्मस्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळाला पाहिजे, यासाठी काँग्रेस प्रयत्न करणार आहे. भविष्यात ते मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे पटोले यांनी यावेळी सांगितले.दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून पोळी भाजू नकाज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावरील हल्ला भ्याड असून एसटी कर्मचारी असे करणार नाहीत. त्यांना फूस लावणारी शक्ती वेगळी असून राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. भाजपने दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपली पोळी भाजण्याचा उद्योग करू नये, असे पटोले यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरkolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकcongressकाँग्रेसNana Patoleनाना पटोले