शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

माणसाने ओलांडली क्रौर्याची सीमा; रस्त्याकडेची झाडे जाळण्याचा प्रकार, कोल्हापूर-गगनबावडा महामार्गावर घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 16:33 IST

वनविभाग, ग्रामपंचायतीचे मात्र दुर्लक्ष

आदित्य वेल्हाळकोल्हापूर : माणसांनी क्रौर्याची सीमा ओलांडल्याचे उदाहरण गुरुवारी (दि. १२) कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावरील गगनबावडा तालुक्यातील लोंघे या गावी दिसले. या मार्गावरील शिल्लक राहिलेली झाडे पेटवून देण्याचा अनोखा फंडा अज्ञात व्यक्तींना सुरू केला आहे. वनविभागाचे मात्र याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्त्याच्या रुंदीकरणासाठी कोल्हापूर ते गगनबावडा मार्गावरील अनेक जुनी आणि अवाढव्य झाडे निर्दयपणे तोडून टाकली. आता याच रस्त्याच्या दुतर्फा असलेली शिल्लक झाडेही कायद्याने तोडू शकत नसल्याने पळवाट काढून काही अज्ञात व्यक्ती ती पेटवून देऊ लागली आहेत. या जागेवर एखादी टपरी टाकण्यासाठी ही जिवंत झाडे नष्ट करण्याचा अनोखा फंडा अलीकडे दिसून येऊ लागला आहे. हाच फंडा वापरून यापूर्वी कोल्हापूर ते पन्हाळा मार्गावरील वडासह अवाढव्य झाडेही नष्ट करण्याचा प्रकार घडला होता. याकडेही वनविभागाकडून दुर्लक्ष झाले होते.

कायद्याने ही झाडे नष्ट केल्यास पन्नास हजार रुपयांपर्यंत दंड अथवा कारावासाची कारवाई होईल ही भीती असल्याने या झाडांच्या खोडाशी वाळलेला कचरा पेटवून देऊन हे झाडच जाळण्याचा अघोरी प्रकार गगनबावडा तालुक्यात होऊ लागला आहे. अशा प्रकारची अनेक झाडे अर्धवट जळालेल्या तर काही झाडे पूर्णपणे जाळण्यात या व्यक्ती यशस्वी ठरल्या आहेत.एकदा का ही झाडे जळाल्यानंतर वाळून गेली की ती काढून टाकण्याशिवाय पर्याय रहात नाही. ही झाडे आपल्या व्यथा सांगू शकत नसले तरी वनविभाग आणि ज्या हद्दीत ही झाडे आहेत, त्या गावच्या ग्रामपंचायतीला जबाबदार धरल्याशिवाय ही झाडे वाचणार नाहीत. यासंदर्भात ग्रामपंचायतीने ठराव करुन जबाबदारी निश्चित केली पाहिजेत आणि वनविभागानेही यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.

ही जिवंत झाडे जाळणे माणसांच्या क्रोर्याची परिसीमा आहे. या झाडांची जबाबदारी वनविभाग आणि ग्रामपंचायतीनेच घेतली पाहिजेत. त्याविरोधात कारवाई केली गेली पाहिजे. - मधुकर बाचूळकर, वनस्पती तज्ज्ञ

English
हिंदी सारांश
Web Title : Humanity crosses limits: Trees torched on Kolhapur-Gaganbawda road.

Web Summary : Trees are being burned along the Kolhapur-Gaganbawda road after road widening. This destruction allows illegal construction. The forest department is allegedly neglecting the issue. Gram panchayats and the forest department must take responsibility.