शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

मुख्यमंत्रीपदासाठी कटोरा घेऊन दिल्लीला गेले, चंद्रशेखर बावनकुळेंचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 17:39 IST

'विरोधकांना मुख्यमंत्रीपदासाठी सत्ता हवी'

इचलकरंजी : उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या खिशाला पेन नव्हता. अडीच वर्षात फक्त दोनवेळाच ते मंत्रालयात आले आणि आता मुख्यमंत्रीपदासाठी कटोरा घेऊन दिल्लीला गेले. परंतु त्यांना काही मिळाले नाही. त्यामुळे सध्या ते मुख्यमंत्र्याची खुर्ची घेऊन झोपतात. तरीही त्यांना झोप लागत नाही, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.इचलकरंजी येथे भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सहकार खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार धनंजय महाडिक, भाजपा संघटन मंत्री मकरंद देशपांडे, राजेश पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.बावनकुळे म्हणाले, विरोधकांना मुख्यमंत्रीपदासाठी सत्ता हवी आहे. ठाकरे यांना स्वत:साठी, शरद पवार यांना सुप्रिया सुळेंसाठी, तर कॉँग्रेसमध्ये बाराजण मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. परंतु भारतीय जनता पार्टी राज्यातील चौदा कोटी जनतेच्या विकासासाठी सत्ता मागत आहे. राज्य आणि केंद्रात एक सरकार असेल, तर विकासाला गती मिळेल. परंतु महाविकास आघाडीचे सरकार आल्यास लाडकी बहीणसह सर्व योजना बंद करतील, तसे वक्तव्य करणारे व्हिडीओ माझ्याकडे आहेत.मोहोळ म्हणाले, भाजपा ही सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देणारी पार्टी आहे. राज्यात खुन्नशी व बदला घेण्याचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाच्या कार्यात सहभागी होऊन नेत्यांना बळ द्यावे. कार्यक्रमास प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, माजी नगराध्यक्षा अलका स्वामी, शहर अध्यक्ष अमृत भोसले, बेळगावचे माजी आमदार संजय पाटील, आदी उपस्थित होते.

काँग्रेस सत्तेच्या राज्यात योजना बंदमध्यप्रदेश, छत्तीसगड, आसाममध्ये भाजपाचे सरकार आहे. तेथे लाडकी बहीणसह अन्य योजना सुरू आहेत. परंतु कर्नाटक, हिमाचल, तेलंगणा येथे कॉँग्रेसची सत्ता आली. तेथे या योजना त्यांनी बंद केल्या, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी