शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

अतिवृष्टीचा धोका ओळखून 2 अतिधोकादायक इमारतीतील २८ जणांचे स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2021 8:57 PM

सीसीटीव्ही द्वारे पूर सदृश्य परिस्थितीवर केडीएमसीची नजर

ठळक मुद्देडोंबिवली पश्चिमेतील २० अतिधोकादायक इमारतींपैकी १५ इमारती रहिवासमुक्त करण्यात आल्या. अन्य पाच इमारती रहिवास मुक्त करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत काल रात्रीपासून एकूम ८३.५ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसात धोकादायक इमारती कोसळून दुर्घटना होऊ नये यासाठी काही इमारती रहिवास मुक्त करण्यात आल्या आहेत. कल्याण पूर्व भागातील २ अतिधोकादायक इमारतीतील २८ नागरीक स्थलांतरीत करण्यात आले आहेत. भविष्यातील दुर्घटनांचा अंदाज ओळखून प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. 

डोंबिवली पश्चिमेतील २० अतिधोकादायक इमारतींपैकी १५ इमारती रहिवासमुक्त करण्यात आल्या. अन्य पाच इमारती रहिवास मुक्त करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. ग प्रभागातील २० अतिधोकादायक इमारतींपैकी १२ इमारती रहिवासमुक्त करण्यात आल्या आहेत. ८ इमारतीचे रहिवासमुक्त करण्याचे काम सुरु आहे. अ प्रभागात टिटवाळा परिसरातील १ अतिधोकादायक इमारत रहिवासमुक्त करण्यात आली आहे. जोरदार पावसामुळे महापालिकेतील सखल भागात पाणी साचल्याने काही नागरीकांच्या घरात पाणी शिरल्याचे महापालिका प्रशासनाने मान्य केले आहे. महापालिकेने मनुष्यबळासह जेसीबीचा वापर करीत पाणी साचलेल्या भागातील पाण्याचा निचरा करण्याचे काम केले आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि शहर अभियंत्या सपन कोळी देवनपल्ली यांनी मुख्यालयातील स्मार्ट सिटी कंट्रोल रुममध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून पावसाचा आढावा घेतला. महापालिकेतील २०१ ठिकाणी असलेल्या ५५१ सीसीटीव्हीच्या सहाय्याने पाणी कुठे साचले आहे याचे अवलोकन करुन पाण्याचा निचरा करण्याचे आदेश अधिकारी वर्गास दिले. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याणRainपाऊसBuilding Collapseइमारत दुर्घटना