चाळीसगाव, जि. जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा येथील रहिवासी असलेले सैनिक संदीप माळी यांनी त्यांची पत्नी प्रांजली माळी हिच्यासह मेरठ येथे आत्महत्या केली. त्यांच्यावर पातोंडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}