शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
3
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
5
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
6
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
7
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
8
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
9
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
10
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
11
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
12
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
13
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
14
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
15
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
16
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
17
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
18
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
19
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
20
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे

अतिक्रमणाने व्यापला रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 12:18 PM

दुचाकींचे अतिक्रमण

रेल्वे पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे स्टेशनसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला लागून सकाळपासून ठिकठिकाणी दुचाकींचे अतिक्रमण असते. परिणामी स्थानकामध्ये यायला आणि जायलही जागा रहात नाही. उभ्या आडव्या दुचाकींमुळे पडण्याचीदेखील शक्यता असते. विशेष म्हणजे महिला प्रवाशांना तर अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दररोज दिसून येते. गेल्या आठवड्यात तर दुचाकी पार्किंगवरुन मोठा वाद झाला. एकमेकांच्या दुचाकींचा त्यांना थोडादेखील धक्का सहन झाला नाही. लगेच ते हमरी-तुमरीवर आले होते. अशा प्रकारे या अतिक्रमणामुळे अधून-मधून वाद उद्भभवत आहेत. सकाळी पॅसेंजर आल्यावर तर रिक्षावाले प्रवाशी घेण्यासाठी रस्त्यावरच उभे असतात. यामुळे अधिकच गर्दी होते. अनेकवेळा रिक्षाचालकदेखील स्टेशनमध्ये नातेवाईकांना सोडण्यासाठी आल्यावर दुचाकींसह रस्त्यावर खाद्य पदार्थ विक्रतेही बसलेले असतात. यामुळे स्टेशनसमोरील कोंडीत अधिकच भर पडत आहे. पूर्वी बॅरिकेटस् नसल्यामुळे प्रवासी थेट दादऱ्यापर्यंत दुचाकी आणत होते. मात्र गेल्यावर्षी बॅरिकेटस् बसविल्यामुळे नागरिक रस्त्यावर गाड्या लावत आहेत. रेल्वे पोलीसही या विक्रेत्यांवर कारवाई करीत नाही. पोलीसच कारवाई करीत नसतील तर इतर प्रवाशी कशाला बोलतील, असा सवाल अनेक वेळा उपस्थित होतो. जर एखाद्या प्रवाशाने विरोध केला तर वाद घडण्याची भिती असते. त्यामुळे प्रवाशीदेखील दुर्लक्ष करतात. वाहनांच्या अतिक्रमणावरुन मोठा वाद झाला तर याला जबाबदार कोण ? असा प्रश्न सर्वसामान्य प्रवाशांकडून उपस्थित होत आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.- अजय वाघ, प्रवासी.

टॅग्स :Jalgaonजळगाव