शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्तांविरुध्द खंडणीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 18:54 IST

वाळू व्यावसायिकाची तक्रार : दरमहा हप्तयाची मागणी

जळगाव : वाळू व्यवसायाविरुध्द आवाज न उठविण्यासाठी वाळू व्यावसायिकाकडून १ लाख ७० हजार रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार प्यारेलाल गुप्ता (रा.शिवाजी नगर) यांच्याविरुध्द शहर पोलिसात शुक्रवारी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाळू व्यावसायिक विठ्ठल भागवत पाटील (३२,रा. ज्ञानदेव नगर, जुना खेडी रोड) यांनी फिर्याद दिली आहे.फिर्यादीनुसार,विठ्ठल पाटील यांनी म्हटले आहे की, आपण वाळूचा व्यवसाय करीत असून त्यासाठी नियमानुसार शासकीय चलन भरतो. कोरोनामुळे लॉकडाऊन काळात वाळू वाहतूकीचे सर्व व्यवसाय बंद आहेत. सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी आपण शासनाची फी न भरता वाळू व्यवसाय करतात, त्यामुळे शासनाचे नुकसान होत आहे. तुमची व अधिकाऱ्यांची मी मुख्यमंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करतो. माहिती अधिकारात तुमची माहिती काढतो. मला तुम्ही हप्ते द्या, नाही तर तुमच्याविरुध्द विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करेल तर अधिकाºयांविरुध्द तक्रारी करेल असे म्हणत धमकावले. दोन टप्प्यात घेतली खंडणीगुप्ता व अनिस पांडे यांनी २० एप्रिल २०२० रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बोलावून घेतले. गुप्ता म्हणाले की, मी तुला सांगितले होते की, तुझ्या व सोबत असलेल्या लोकांच्या व्यवसायाबाबत सांगितले होते, माझे काम केले नाही असे बोलून सागर पार्कजवळील पेट्रोल पंपाजवळ विठ्ठल पाटील आणि बाळू नामदेव चाटे असे गेले असता, गुप्ता यांनी शिवीगाळ व दादागीरी करून तुम्हाला जळगावात राहू देणार नाही, तुमच्या विरूध्द महितीच्या अधिकाराखाली माहिती मिळवून खोटे गुन्हे दाखल करून तुला जेलमध्ये टाकेलह्ण असा दम दिला. त्यावेळी आपण बाळू चाटे यांच्यासमोर दिड लाख रुपये रोख दिले. त्यावर गुप्ता म्हणाले की, मला दर महिन्याला हप्ता तुम्ही लोकांनी द्यायचा आहे. पुन्हा मे महिन्यात मनपाजवळी खाऊ गल्ली येवून पुन्हा पैशांची मागणी केली त्यावेळी राहूल ठाकरे यांच्या समोर वीस हजार रुपये दिले. त्यानंतर १६ जून रोजी पुन्हा पैशांची मागणी केली. १९ जून रोजी गुप्ता यांचा सहकारी अनिस पांडे यांने सकाळी १० वाजता कोर्ट चौकात बोलावून गुप्ता व तुमचा वाद मिटवतो असे सांगितले. मात्र वाद मिटलाच नाही. शुक्रवारी सायंकाळी विठ्ठल पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

अधिका-यांच्या सांगण्यावरुन ही खोटी तक्रार देण्यात आली आहे. चार जण जेव्हा मला भेटले, तेव्हा त्यातीलच एक जण आपण निष्पाप आहात असे म्हणतोय. त्याचे चित्रण सर्वत्र व्हायरल झाले. मी तक्रार दिल्यामुळेच त्यांनी ही तक्रार दिली आहे. खंडणी घेतल्याचे सिध्द करावे.-दीपक गुप्ता, माहिती अधिकार कार्यकर्ते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव