लग्न म्हणजे दोन जीवांचे मीलन असते, असे म्हणतात. पण दोन जीवांबरोबर दोन कुटुंबांचे मीलन तितकेच खरे. त्यात वधू-वरांच्या आणि त्यांच्या पालकांच्या अपेक्षांमुळे व सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे, विवाह संस्थेच्या सूचीमध्ये सुयोग्य स्थळ शोधण्यासाठी पालकांना सूचीची आवश्यकता भासते, असे वक्त्यांनी सांगितले.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}