शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

जळगाव शहराच्या गरजा पाहून चौपदरीकरण होत नसल्याने उद्भवणार समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 12:48 IST

रेल्वे पूल व गिरणा पुलावर रुंदीकरणही आवश्यक

जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरण कामांतर्गत अनेक समस्या असून या चौपदरीकरणांतर्गत कोठे पूल अथवा कोठे भुयारी मार्ग असावे हे उपग्रहांच्या सहाय्याने ठरविल्याने अनेक अडचणी उद््भवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यात शहराच्या गरजेनुसार कोठे काय आवश्यक आहे, याचा अंदाजच घेतला नसल्याने चौपदरीकरण झाले तरी शहरवासीयांना समस्यांना तोंड द्यावे लागण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे या कामात प्रत्यक्ष पाहणी करून कामात सुधारणा करण्यास वाव असल्याचे मत आर्किटेक्ट शिरीष बर्वे यांनी व्यक्त केले असून त्यासाठी अभ्यास करून ते ‘नही’कडे सोपविणार आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला प्रत्यक्षात सुरूवात झाली खरी मात्र त्यात अनेक अडचणींचा समाना करावा लागत आहे. त्यात शहरातील महामार्गाच्या कामांसंदर्भात तक्रारी वाढण्यासह भुयारी मार्गाचे काम सदोष असल्याचे आरोप होऊ लागले.महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू असल्याचा आरोप लोकप्रतिनिधीच करीत आहे. त्यात प्रभात चौक येथे करण्यात आलेल्या अंडरपाससाठी तयार करण्यात आलेल्या स्लॅबची उंची ही अधिक असल्याने भविष्यात तेथे अपघाताची शक्यता असल्याचे आर्किटेक्ट शिरीष बर्वे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे यात सुधारणा करण्यासाठी त्यांनी ‘नही’तर्फे करण्यात येणाºया कामात सुधारणा करण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार त्यांनी काही बदलही सूचविले असून ते लवकरच ‘नही’ला देणार आहेत.स्थळ पाहणी नसल्याने अडचणीचौपदरीकरणाच्या या कामात शहरात प्रत्यक्ष पाहणी न करता थेट प्लॅन तयार करण्यात आला आहे. त्यामुळे या कामांमध्ये सदोषपणा असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. शहराची गरज पाहून कोणत्या चौकात काय हवे, कोठे पूल हवा, कोठे भुयारी मार्ग हवा हे ठरविणे गरजेचे आहे. तसे झाले तरच महामार्ग चौपदरीकरणाचा लाभ शहरवासायींना होईल, अन्यथा भविष्यात हे चौपदरीकरण डोकेदुखी ठरू नये, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.संपूर्ण १७ कि.मी रुंदीकरण झाल्यास चौपदरीकरणाचा फायदाशहरातून जाणारा व त्यावर सतत वर्दळ असणाºया महामार्गाचे अंतर १७ किमी असताना केवळ आठ कि.मी.मध्येच काम सुरू आहे. त्यामुळे या संपूर्ण १७ कि.मी.वर हे काम होणे गरजेचे आहे. मध्ये केवळ आठ कि.मी. अंतरावर चौपदरीकरण झाले व त्यापुढे पुन्हा अरुंद रस्त्यामुळे आहे त्या समस्या कायमच राहणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे यात वाढीव कामकरणेगरजेचेअसल्याचेस्पष्टमतशिरीषबर्वेयांनीव्यक्तकेले.गिरणा पूल व रेल्वे पुलावर समस्या कायमसध्या आठ कि.मी. अंतरावर होत असलेल्या चौपदरीकरणाच्या कामामध्ये महामार्गाचे १५ मीटर रुंद रस्ता होणार आहे. प्रत्यक्षात या मार्गावरील वर्दळ पाहता रस्ता हा २४ मीटर रुंद असावा, असे बर्वे यांचे म्हणणे आहे. मात्र तरीदेखील १५ मीटर रुंद रस्ता होत असताना बांभोरी जवळील गिरणा पूल व रेल्वे पुलावर हे अंतर ९ मीटरच राहणार आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होण्याची व आता शहरवासीय ज्या समस्येला तोंड देत आहे, त्या अपघाताची शक्यताही कायम राहणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव