शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

जळगाव बाजार पेठेत बटाट्याची आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 12:05 PM

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बटाट्याची आवक वाढली

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बटाट्याची आवक वाढल्याने १०० ते २०० रुपये प्रतिक्विंटलने बटाट्याचे भाव कमी झाले आहेत. इतर भाजीपालाही मोठ्या प्रमाणावर येत असून भाव कमी झाल्याचा फायदा ग्राहकांना मिळाला आहे. 

महिनाभरापूर्वी बटाट्याचे भाव वाढलेले होते. किरकोळ बाजारात ते २५ ते ३० रुपये प्रति किलोने विक्री होत होते. मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून बटाट्याची आवक वाढल्याने त्यांचे भाव कमी झाले आहेत. सध्या बटाटे १००० ते १५०० रुपये प्रति क्विंटलने विक्री होत आहेत.

वांग्याची आवक वाढलेली असून, वांग्याचे भाव ५०० रुपये प्रति क्विंटलवर आले आहेत. कांद्याचे भावदेखील २०० रुपये क्विंटलवर आले आहेत. कोथिंबीरचेही भाव २५०० रुपये क्विंटल झाले आहेत. पत्ताकोबी २० रुपये  किलो, फुलकोबी ३० रुपये किलो, हिरवी मिरची २० रुपये किलो विक्री होत आहे.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी